•    महाराष्ट्रात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली.
  • NH6 हा राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तर MH- 4C हा राज्यांतर्गत सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
  • भारतात महाराष्ट्रात पहिला लोहमार्ग 1853 मध्ये सुरू झाला.
  • महाराष्ट्रात कोकण रेल्वे ची लांबी 382 की. मी आहे.
  • पानवेल नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल आहे.
  • शरावती नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात लांब पूल आहे.
  • न्हावाशेवा (रायगड) हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणीकृत झालेले बंदर आहे.
  •   महाराष्ट्रात रेल्वेचे दोन विभाग आहेत.                १) मध्य रेल्वे — मुंबई ( CST).                         २) पश्चिम रेल्वे – मुंबई ( चर्चगेट)
  • नव्हशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
  • मुंबई – आग्रा मार्गावर कसारा घाट आहे.
  • भारतात (महाराष्ट्र) टपाल सेवा १८३७  मध्ये सुरू झाली.
  • भारतात टपाल खात्याची स्थापना १८५४ मध्ये झाली.
  • देशातील पहिले उपग्रह दळणवळण केंद (विक्रम) आर्वी, जी. पुणे येथे १७७१ साली सुरू झाले.
  • भारतातील ( महाराष्ट्रातील) पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे आहे.
  • भारतात दूरदर्शन सेवा सर्वप्रथम दिल्ली येथे १९५९ मध्ये सुरू झाली.
  • आर्यभट्ट हा अवकाशात सोडलेला पहिला भारतातील उपग्रह आहे.
  • राज्यात २ ऑक्टोंबर. १९७२ रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले.

ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १८७५ मध्ये टेलिफोन चा शोध लावला.


         महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ –      मुंबई – ठाणे – नाशिक – धुळे – आग्रा

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ –      मुंबईपुणे – सातारा – कोल्हापूर – बंगरुळु – चेन्नई

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ –      न्हावसेवा – कळंबोली – पळस्पे – (२७ की. मी)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ –      हाजिर – सुरत – धुळे – अकोला – नागपूर – कोलकाता ( सर्वात मोठा)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ –     वारसानी – जबलपूर – नागपूर – हैदराबाद – बंगरुळू – कन्याकुमारी – ( भारतातील सर्वात मोठा)

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ –      मुंबई – अहमदाबाद – जयपूर – दिल्ली –

राष्ट्रीय महामार्ग क्र. ९  –    पुणे – सोलापूर – हैदराबाद – विजयवाडा ( आंध्र प्रदेश)

राष्ट्रीय महामार्ग क्र. १३  –    सोलापूर – विजापूर – चित्रदुर्ग

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६  –   निजामाबाद – जगदलपुर (छत्तीसगड)

राष्ट्रीय महामार्ग क्र. १७. –   पनवेल – पेण – महाड – चिपळूण – गोवा – मंगलोर

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० –      पुणे – नाशिक

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९  –     नागपूर – अब्दुलागंज (मध्य प्रदेश)

राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ –      रत्नागिरी – कोल्हापूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. २११  –      सोलापूर – धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२   –    कल्याण – निर्मल (आंध्र – प्रदेश)


 

Related Posts

1. ही सेवा भारताच्या करपात्र प्रदेशात प्रदान करण्यात आली होती किंवा प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते.

2. ही एक अशी सेवा आहे जी एका व्यक्तीने/संस्थेद्वारे दुसर्‍याला प्रदान केली जाईल किंवा प्रदान करण्याचे वचन दिलेले असते.

3. ही सेवा नकारात्मक यादी शी संबंधित नाही किंवा यादीतून सूट वगळलेल्या विशेष सेवा पैकी एक आहे.

सेवा कराचा दर किती आहे

१).  सेवा कराची गणना वैयक्तिक सेवा प्रदात्यां साठी रोख आधारावर आणि कंपन्यांसाठी जमा आधारावर केली जाते. प्रदान केलेल्या सेवांचे वार्षिक मूल्य १० लाखांपेक्षा जास्त असेल तेव्हा ते देय आहे.

२). सेवा कराचा दर बदलू शकतो. कर दर निश्चित करण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाची असते आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुधारित दराची घोषणा केली जाते.

३). देशातील नवीनतम सेवा कर दर १५% आहे, ज्यात ०.५%’कृषी कल्याण’ उप कर आणि ०.५ % ‘स्वच्छ भारत’ उप कर समाविष्ट आहे. हा दर २०१५ मध्ये १२.३६% वरून १४% आणि २०१६ मध्ये १५% पर्यंत वाढला.

४). सेवांच्या तरतुदि पावतिच्या विरूद्ध देय किंवा प्राप्त केलेल्या फी च्या टक्केवारीच्या रूपात कर मोजला जातो, विशिष्ट सूट सह सवलतीची काही उदाहरणे म्हणजे हवाई वाहतूक शुल्लक ६०% सूट, चिट फंड वर ३०% सूट आणि ट्रॅव्हल ऑपरेटर द्वारे ऑफर केलेल्या काही सेवांवर ७०% सूट म्हणून, कराची गणना फक्त उरलेल्या रकमेवर च केली जाते.

 

★★★★★

 

टपलसेवा

१७६६ –  लॉर्ड क्लाइव्हने टपालव्यवस्थेचा पाया घातला.

१८३७ –  आखिल भारतीय पोस्ट सेवा सुरू.

१८५२ –  देशातील पहिले पोस्टचे तिकीट कराची येथे वितरित.

१८५४ – पोस्ट ऑफिस कायदा संमत.

१८७४ – जगातील टपाल संघटनेची स्थापना – बर्न (स्विझरलँड)

१८८० – पोस्ट खात्यामार्फत मनीऑर्डर सेवा सुरू.

१८९८ – भारतीय टपाल कार्यक्रम अधिनियम संमत.

१९७२ – देशात पिनकोड पद्धती सुरू.

१९८६ – देशात स्पीड पोस्ट सेवा सुरू.

२००२ – महाईत पोस्ट कार्ड सेवा सुरू.

२००४ – ई – पोस्ट  सेवा सुरू.

तारसेवा

१८४४ – जगातील पहिली तारसेवा – वॉशिंग्टन ते बल्हिमोर या ठिकाणी सुरू झाली.

१८५१ – भारतातील पहिली तारसेवा – कोलकता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू झाली.

२०१३ – तारसेवा बंद करण्यात आली आहे.

दूरध्वनी सेवा

१८७५ – टेलिफोनचा शोध – अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावला.

१८८१ – कलकत्ता येथे भारतातील पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली.

१८८२ मुंबई येथे देशातील पहिले दूरध्वनी केंद्र सुरू झाले.

१९४३ – दूरध्वनी सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

१९६० – देशात एस. टी. डी. सेवा सुरू करण्यात आली.

२००० – BSNL ची स्थापना.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *