Select language
@ Join Our Channel …….
Government Medical College Recruitment/शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 173 जागांसाठी भरती
VMGMC Solapur Recruitment Details:
SN Post Name Education Vacancy 01 कक्षसेवक 123 02 बाहयरुग़् शवभाग सेवक 09 03 शिपाई 03 04 माळी 01 05 पंप सहाय्यक 01 06 क्ष किरण सेवक 01 07 प्रयोगशाळा सेवक 02 08 चतुर्थश्रेणी कर्मचारी 02 09 रुग्णवाहक 01 10 सहाय्यक स्वयंपाकी 03 11 परिचारिका जेवण विभाग सेवक 03 12 भांडार सेवक 02 13 पोस्ट मॉर्टेम रूम परिचर 02
Fees/शुल्क:
शिक्षण:
- 10 वी उत्तीर्ण
वय: [As on 12-11-2025 ]
- Gen: 18 ते 38 वर्षे
- OBC/EWS/SC/ST/Other: 18 ते 43 वर्षे
तुमचे वय मोजा.
www.laduli.in
Select language
@ Join Our Channel …….
Bombay High Court Recruitment/मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक 30 जागांसाठी भरती
Bombay High Court Recruitment Details:
| SN | Post Name | Education | Vacancy |
| 01 | Stenographer (Higher Grade) | Graduate Degree, English Short Hand 100 W.P.M. & English Typing 40 W.P.M. | 15 |
| 02 | Stenographer (Lower Grade) | Graduate Degree, English Short Hand 800 W.P.M. & English Typing 40 W.P.M. | 15 |
Fees/शुल्क:
All Candidate: Post 1: 1000/- Post 2: 500/-
शिक्षण:
- Graduate Degree, English Short Hand 100 W.P.M. & English Typing 40 W.P.M.
- Graduate Degree, English Short Hand 800 W.P.M. & English Typing 40 W.P.M.
वय: [As on 16-08-2025 ]
- Gen: 21 ते 38 वर्षे
- OBC/SC/ST: 21 ते 43 वर्षे
तुमचे वय मोजा.
Bombay High Court Recruitment More Details:
Note: The candidates who have passed Computer Typing Basic Course
(GCC-TBC) English Typing speed of 40 w.p.m. conducted by
Maharashtra State Council of Examination (MSCE) are exempted from
producing Certificate about proficiency in Computer Operations, as per
Government of Maharashtra, General Administration Department
(Information Technology) Supplementary Circular No. 2012/ dated 16/07/2018 .
Certificate about proficiency in Computer Operation of Word
Processor in Windows and Linux in addition to M.S.Office, M.S.Word,
Wordstar-7 and Open Office Org. obtained from any of the following
Institutes : (i) University established under the Maharashtra Universities
Act, 1994.
(ii) Goa/Maharashtra State Board of Technical Education
(iii) NIC (iv) APTECH
(v) NIIT (vi) C-DAC (vii) DATAPRO (viii) SSI (ix) BOSTON (x) CEDIT
(xi) MS-CIT
While filling up the information regarding educational qualification,
candidate should mention his/her qualification in following
sequence :-
a) S.S.C.,
b) H.S.C.,
c) Graduation,
d) Post Graduation
Bombay High Court Bharti
Bombay High Court Stenographer Recruitment 2025
www.laduli.in
१). भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?
उत्तर: हिन्दी आणि इंग्रजी दोन्ही
२). भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली?
उत्तर: प्रेम बिहारी नारायण रायजादा
३). भारतीय राज्यघटनेची अनुसूची कशाची संबंधित आहे?
उत्तर: अधिकृत भारतीय भाषा
४). भारताची संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: कॅनडा
५). भारताची राज्यघटना कधी लागू झाली?
उत्तर: २६ जानेवारी १९५०
६). संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: बी. एन. राव
७). भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ११२ नुसार एका वर्षाचे केंद्रीय ……. हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण असते?
उत्तर: अर्थसंकल्प
८). भारतीय राज्यघटनेच्या राजकीय भाग मुख्यतः कोणत्या राज्यघटनेतून घेतला आहे?
उत्तर: ब्रिटिश संविधान
९). “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?
उत्तर: सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत
१०). प्रस्तावनातील कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि आखंडतेवर भर देतात?
उत्तर: बंधुता
११). संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?
उत्तर: ९ डिसेंबर १९४६
१२). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन “ध्येय आणि आकाक्षांचे” जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
१३). अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि नियंत्रण बाबींच्या तरतुदी कोणत्या अनुसूची मध्ये आहेत?
उत्तर: पाचवी अनुसूची
१४). सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते?
उत्तर: १४ वर्षे
१५). कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सिंधी भाषेचा समावेश केला?
उत्तर: २१ वी घटना दुरुस्ती, १९६७
१६). भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान नागरी संहितेची तरतूद आहे?
उत्तर: कलम ४४
१७). संसदेकडे कायदे करण्याचा उर्वरित अधिकार कोणत्या कलमाखाली असतो?
उत्तर: कलम २४८
१८). संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या किती आहे?
उत्तर: ३३ न्यायाधीश + १ मुख्य न्यायाधीश एकूण ३४ न्यायाधीश
१९). कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते?
उत्तर: इंग्लड ची संसद
२०). १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?
उत्तर: नियमन कायदा १७७३
२१). भारतासाठी संविधान सभेची कल्पना सुरवातीला कोणी मांडली?
उत्तर: एम एन रॉय
२२). भारताचे पहिले व्हाइसरॉय कोण बनले?.
उत्तर: १८५८ मध्ये लॉर्ड कॅनिंग
२३). भारताच्या संविधानवर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते?
उत्तर: संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी
२४). राज्याचा राज्यपालांना कोण शपथ देते?
उत्तर: उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
२५). न्यायालयाने मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना काय म्हणतात?
उत्तर: मित्र क्युरी
२६). भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अ अंतर्गत एक आयोग असेल त्याला काय म्हणतात?
उत्तर: राष्टीय अनुसूचीत जमाती आयोग
२७). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद नवीन राज्य स्थापित करू शकते?
उत्तर: कलम ३
२८). कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय २१ वर्षावरुण १८ वर्षे करण्यात आले?
उत्तर: ६१ वी घटनादुरुस्ती, १९८८
२९). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन ध्येय आणि आकाक्षांचे जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
३०). जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: जिल्हाधिकारी
३१). भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
उत्तर: भारताचा महान्यायवादी
३२). कोणत्या घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
उत्तर: गुजरात
३३). सरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सामंत झाला नाही तर काय होऊ शकते?
उत्तर: एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.
३४). भारतीय संसदेची स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती आहेत?
उत्तर: १) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण. २) कामगिरीचे मूल्यमापन व देखरेख. ३)राज्यशासनाच्या कार्याचे मूल्यमापन
३५). वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास
उत्तर: पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
३६). संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्य नाही?
उत्तर: माता व पित्याचा भारतात जन्म
३६). भारताचे कोणते न्यायाधीश होते ज्याने काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली?
उत्तर: एम हिदायतुल्लां
३७). भारतीय संविधानाने नागरीकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?
उत्तर: उद्देशपत्रिका
३८). आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिठेचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हटले आहे.
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू
३९). शिक्षणाच्या व्यावसायिकांवर कोणत्या समितीने भर दिला?
उत्तर: चटोपाध्याय समिती
४०). निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा.
उत्तर: १) मतदार संघाची आखणी करणे. २)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे
४१). विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
उत्तर: २५ वर्षे
४२). महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
उत्तर: १ मे १९६२
४३). भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती आखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?
उत्तर: तीन
४४). राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहेत?
उत्तर: राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार संबंधित तरतुदी
४५). राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यशील राहील हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
उत्तर: ४२ वी घटनादुरुस्ती
४६). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली?
उत्तर: १७९३ चा सनदी कायदा
४७). भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबद सुचवतो?
उत्तर: मूलभूत कर्तव्ये
४८). राष्टीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
उत्तर: ५ वर्षाचा
४९). संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणूक पौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?
उत्तर: ३२६
५०). आंतरराष्टीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?
उत्तर: डॉ नागेंद्र सिंह
५१). भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
उत्तर: संसद
५२). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
उत्तर: ४४
५३). राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
उत्तर: कलम २४
५४). ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमाला दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली?
उत्तर: पंचायत समिती
५५). ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
उत्तर: जिल्हा परिषदची स्थायी समिती
५६). सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: उपसरपंच
५७). स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणा मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
उत्तर: फ्रान्सची राज्यक्रांती
५८). राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांनी भूमिका दिसून येते?
उत्तर: राज्यघटनेचा सरनामा
५९). आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगीत होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेद्वारे स्वीकारली?
उत्तर: वायमार प्रजासत्ताक ची घटना
६०). घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेचा आधारे झाली?
उत्तर: कॅबिनेट मिशन
६१). जनमत हा कोणत्या प्रकारचा शासन व्यवस्थे चा अविभाज्य घटक आहे?
उत्तर: प्रत्यक्ष लोकशाही
६२). सार्वजनिक निवडणुकीनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: सरपंच
६३). जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर: वसंतराव नाईक
६४). महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय ?
उत्तर: वसंतराव नाईक
६५). राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय ……………या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
उत्तर: केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार
६६). राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
उत्तर: पंतप्रधान
६७). संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: एच सी मुखर्जी
६८). संविधान सभेच्या तात्पुरती अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: डॉ सच्चितानंद सिन्हा
६९). सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांची नेमणूक कोण करतात?
उत्तर: सरन्यायाधीसांचे आल्याचे राष्ट्रपती
७०). आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते?
उत्तर: निवडणूक आयोग
*****समाप्त*****
१). भारतातील पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर, दक्षिण भारतातील सर्वात उंच बिंदू आणि हिमालय काराकोरम प्रणालीच्या बाहेरील भारतातील सर्वांत बिंदू ……..आहे.
उत्तर: अनामुडी (केरळ)
२). भारतातील सर्वात जास्त कोळसा उत्पादक राज्य कोणते दोन आहेत?
उत्तर: झारखंड आणि छत्तीसगड
३). भारतातील कोणते राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते?
उत्तर: उत्तराखंड
४). भारतातील कोणत्या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी विभेदक तापाची संकल्पना प्रामुख्याने देण्यात आली होती?
उत्तर: मान्सून
५). तालचर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: ओडिशा
६). भारतातील कॉफी उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
उत्तर: कर्नाटक
७). भारतातील पशुधनाच्या एक तृतीयांश लोकसंख्या कोणत्या राज्याच्या गटात आहे?
उत्तर: मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेश
८). जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: नाईल नदी
९). जगातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
उत्तर: कॅस्पियन समुद्र
१०). जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे?
उत्तर: भारत
११). जगातील सर्वात मोठी पाणलोट क्षेत्र असलेली नदी कोणती आहे?
उत्तर: व्होल्गा नदी
१२). जगातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे?
उत्तर: मेक्सिकोची खाडी
१३). भारताच्या हवामानाचे वर्णन करण्यासाठी वापरलेला सामान्य शब्द कोणता आहे?
उत्तर: उष्णकटिबंधीय मान्सून
१४). ईशान्येकडील व्यापारी वाटे कोणत्या ऋतूत भारतात प्रभावी असतात?
उत्तर: हिवाळा
१५). भारत आपली सीमा अफगाणिस्ताण आणि पाकिस्तान सोबत कोणत्या दिशेने सामायिक करतो?
उत्तर: वायव्य
१६). भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे?
उत्तर: राजस्थान
१७). अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र धूनीचे नाव काय आहे?
उत्तर: मलाक्का सामुद्रधुनी
१८). पृथ्वीच्या पृष्ठ भागाच्या सर्वात जवळचा थर कोणता आहे ज्यामध्ये ऋतू उद्भवतात?
उत्तर: तपांबर
१९). कळ्या मृदे साठी सर्वात योग्य नगदी पीक कोणते आहे?
उत्तर: कापूस
२०). पूर मैदाने किंवा खोऱ्यामध्ये जलोळ साठे म्हणून आढळणारी धातू खनिजे कोणत्या नावाने ओळखली जातात?
उत्तर: प्लेसर ठेवी
२१). असे कोणते खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहे? ज्यांनी १९५८ मध्ये प्रथम सौर वाऱ्याचा अस्तित्वाचा सिद्धांत मांडला, ते पहिले जिवंत व्यक्ती ठरले ज्यांच्या नावावर नासाने अंतराळ हे नाव दिले.
उत्तर: युजिन पार्कर
२२). जमीन आणि समुद्र यांच्यातील सुमारेषेला काय म्हणतात?
उत्तर: पूळंण
२३). ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारी कारणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली?
उत्तर: ऊस, कापूस, ताग,नीळ, तंबाखू व अफू
२४). जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कमीत कमी फायदा झालेले क्षेत्र कोणते आहे?
उत्तर: कृषी क्षेत्र
२५). भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त अन्न धान्य उत्पादक आहे?
उत्तर: उत्तरप्रदेश
२६). शेती बदलण्याचे दुसरे नाव काय आहे?
उत्तर:
झूम
२७). लोकसंख्या शास्त्रीय लाभांशासाठी कोणती वय रचना महत्त्वाची आहे?
उत्तर: ०१४ आणि ६० आणि त्या वरील
२८). लोकसंख्येच्या वितरणावर परिमाण घटक कोणते आहेत?
उत्तर: हवामान, माती, स्थलरूप व पाणी
२९). २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष आणि महिला साक्षरतेच्या दरात काय फरक आहे?
उत्तर: १६.६८ टक्के
३०). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे?
उत्तर: हरियाणा
३१). जर एखाद्या व्यक्तीने जनगणनेच्या आधीच्या वर्षात ………महिन्या पेक्षा कमी काम केले असेल तर ती अल्प रोजगारात असल्याचे म्हटले आहे?
उत्तर: ६
३२). औद्योगिक दृष्ट्या विकसित शहरी केंद्र सामान्य कशाने वेढलेली असतात?
उत्तर: शेतीप्रधान आणि ग्रामीण भाग
३३). बँकांना बँकर म्हणून …….हे शेवटच्या उपायचे सावकार म्हणून देखील कार्य करते?
उत्तर: भारतीय रिझर्व्ह बँक
३४). नागरी केंद्राद्वारे देऊ केलेल्या फायद्याचा वापर करण्यासाठी एकत्र येण्याचा कल असलेल्या उद्योगांचा समूह कोणता आहे? त्याला काय म्हणून ओळखले जाते?
उत्तर: समूहा अर्थव्यवस्था
३५). जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?
उत्तर: व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क
३६). भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासाच्या संदर्भात कोणते वर्ष महान विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
उत्तर: १९२१
३७). कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही?
उत्तर: सिक्किम
३८). कोणते पीक खरीब पिकांचे उदाहरण आहे?
उत्तर: कापूस
३९). श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
उत्तर: कृष्ण नदी
४०). २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
उत्तर: सिक्किम
४१). दीर्घ मुदतीच्या कर्जावर RBI किती व्याजदर आकारते?
उत्तर: बँकदर
४२). सरकारच्या अलीकडच्या GST सुधारणा अंतर्गत कोणत्या दोन दुग्धजन्य पदार्थांना GST मधून पूर्णपणे वगळले आहे?
उत्तर: दूध आणि पनीर
४३). कोणत्या खताच्या इनपुटवर GST १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे?
उत्तर: अमोनिया, सल्फ्युरिक,आम्ल, नायट्रिक आम्ल
४४). केंद सरकारच्या अंदाजानुसार २०२३,२४ च्या उपभोग डेटावर आधारित GST २.० सुधारण्याचे निव्वळ आर्थिक परिणाम काय आहेत?
उत्तर: ४८,००० कोटी
४५). सुवर्ण क्रांती चा संबंध कशाची आहे?
उत्तर: फलोत्पादन आणि मध
४६). डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते?
उत्तर: प्राथमिक विभाग
४७). कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रथापित करण्याचे प्राथमिक उदिष्ट होते?
उत्तर: तिसरी पंचवार्षिक योजना
४८). पहिल्या पंचवार्षिक योजनेच लक्ष कशावर केंदीत होते?
उत्तर: कृषी क्षेत्र
४९). महात्मा गांधीं नवीन २० रुपयाच्या नोटांच्या मागील बाजूस कोणती प्रतिमा आहे?
उत्तर: एलोरा लेणी
५०). नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९५० साली
५१). महाराष्ट्रात स्थित भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे?
उत्तर: कोयना जलविद्युत प्रकल्प
५२). महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?
उत्तर: संजय गांधी राष्टीय उद्यान
५३). महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील आढळले जाते?
उत्तर: राधा नागरी वन्यजीव अभयारण्य
५४). भारतीय राज्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर: तिसरा
५५). महाराष्ट्रातील सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
उत्तर: रायगड
५६). कोणत्या नदीला ट्रान्स हिमालय नदी असे संबोधले जाते?
उत्तर: सतलज
५७). चांदोली राष्टीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
५८). नामेरी व्याग्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: आसाम
५९). पर्यावरण आणि वन मंत्रालयाने कोणते भारतातील पहिले सागरी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले?
उत्तर: कच्छेचे आखात
६०). रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राज्यस्थान
६१). केबुल लामजाओ नॅशनल पार्क कोणत्या सरोवरावर आहे?
उत्तर: लोकतक सरोवर
६२). पृथ्वीला स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?
उत्तर: २३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद
६३). सुदान देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर: आफ्रिका
६४). असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाहीत?
उत्तर: स्विझरलँड
६५). जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
उत्तर: प्रशांत महासागर
६६). भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: गंगा नदी
६७). कोणत्या देशाला “सूर्योदयाची भूमी” असे संबोधले जाते?
उत्तर: जपान
६९). भूमध्य रेषा सर्वाधिक वेळा कोणत्या खंडातून जातात?
उत्तर: आफ्रिका
७०). स्वातंत्र्यापूर्वी भारताचे लोकसंख्या शास्त्रीय प्रोफाइल वसाहतीच्या नियमामुळे झालेल्या सामायिक आर्थिक मागासलेपणाचे प्रतिबिंब करते, स्वातंत्र्य पूर्वीचा आरोग्यसेवा आणि साक्षरता आकडेवाडीचे सर्वोत्तम वर्णन करतो?
उत्तर: उच्च जन्मदर आणि मृत्यूदरांसह कमी आयुर्मान
७१). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर: पुद्दुचेरी
७३). भारताच्या लोकसंख्या च्या वाढीचा दर कधी पासून घसरत आहे?
उत्तर: १९८१
७४). स्थलांतराचा मूलभूत घटक कोणता आहे?
उत्तर: जीवनाची सुरक्षा
७५). जनसंख्यीय लाभांश म्हणजे काय?
उत्तर: १५ ते ५९ वर्ष वयोगटातील कार्यशील लोकसंख्या
७६). लोकसंख्या शास्त्र जनक कोणास म्हटले जाते?
उत्तर: कार्ल मार्क्स
७७). पहिली जनगणना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर: लॉर्ड मेयो
७८). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर: मिझोराम
७९). कोणते वर्ष लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
उत्तर: १९२१
८०). २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त महानगरे कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर: उत्तर प्रदेश
*****समाप्त*****
१). इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर: हैदराबादचा निजाम
२). भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येते प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
उत्तर: नाना पाटील
३). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर: लोकमान्य टिळक
४). शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?
उत्तर: सोळाव्या
५). प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?
उत्तर: श्रीरंगपट्टन
६). १९४२ च्या चाले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
उत्तर: मुंबई
७). आर्याचे मूळ वस्तीस्थान “मध्य आशिया” हे होय ह्या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
उत्तर: मॅक्समुलर
८). तानाजी मालसुरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता?
उत्तर: कोंढाणा
९). स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?
उत्तर: बहिर्जी नाईक
१०). छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती?
उत्तर: प्रतापगडच्या पायथ्याशी
११). मुघल राजवटी मध्ये जिंदा पीर म्हणून कोणाला ओळखले जात होते?
उत्तर: औरंगजेब
१२). शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते?
उत्तर: पहिले
१३). १९३० च्या मुस्लिमलिगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्राची स्थापना मांडली?
उत्तर: अलाहाबाद
१४). महात्मा फुले यांनी कोणत्या आयोग समोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?
उत्तर: हंटर आयोग
१५). भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते होय?
उत्तर: समाचार दर्पण
१६). शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले?
उत्तर: गागाभट्ट
१७). न्यू इंडिया वर्तमान पत्र कोणत्या देशा मध्ये सुरू झाले?
उत्तर: इंग्लंड
१८). भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषेदची स्थापना कोठे करण्यात आली?
उत्तर: कलकत्ता
१९). महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना” स्थापन झाली होती?
उत्तर: सातारा
२०). कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमील मालक बनले?
उत्तर: रयतवारी
२१). इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोहसान दिले नाही?
उत्तर: भात व गहू
२२). चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर: जयप्रकाश नारायण
२३). १९०५ मध्ये इंग्लड येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा
२४). कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले?
उत्तर: १६७४
२५). १८२९ साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नरचे जनरलचे नाव काय होते?
उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिक
२६). बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर: लॉर्ड कर्जन
२७). इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला?
उत्तर: राष्ट्रकुट
२८). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनियांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म साकारले?
उत्तर: १४ ऑगस्ट १९५६
२९). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय होते?
उत्तर: भोसले
३०). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर: लोकमान्य टिळक
३१). भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले?
उत्तर: सप्टेंबर १९४६
३२). सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी कोणत्या तैनेचा करार केला?
उत्तर: दुसरा बाजीराव
३३). सन १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
उत्तर: सदाशिव निळकंठ जोशी
३४). दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती?
उत्तर: मंदिर प्रवेश
३५). महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर: बॉम्बे असोशियन
३६). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते?
उत्तर: छत्रपती संभाजी राजे
३७). गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे?
उत्तर: वारासनी
३८). महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?
उत्तर: प्रतिष्ठान
३९). १८२५ मधील उत्तर प्रदेशातील काकोरी काठाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती?
उत्तर: हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
४०). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद
४१). पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
४२). स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचे उल्लेख केले जाते?
उत्तर: मादाम भिकाजी कामा
४३). झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर: दामोदराव
४४). सन १९०८ मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे सेवासदन स्थापना कोणी केली होती?
उत्तर: बेहरामजी मलबारी
४५). अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टर ची हत्या केली, जॅक्सन त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?
उत्तर: नाशिक
४५). पहिले वयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: आचार्य विनोबा भावे
४६). सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली?
उत्तर: लॉर्ड हार्डिंग पहिला
४७). डोंगरीचे तुरुंगातील आमचे “१०१ दिवस” स्वानुभापर हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: गोपाल गणेश आगरकर
४८). उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?
उत्तर: भिवरी
४९). १९०७ च्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: राजबिहारी घोष
५०). ताराबाई मोडक यांनी आदिवासी साठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
उत्तर: ठाणे
५१). रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
उत्तर: स्वामी विवेकानंद
५२). नेपोलियन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जात होते?
उत्तर: समुद्र गुप्त
५३). मराठवाडा मुक्ती संग्राम दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: १७ सप्टेंबर
५४). “महाराष्ट्र दर्शन” या ग्रंथाचे लेखक कोण होते?
उत्तर: गं.भा सरदार
५५). घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते?
उत्तर: भास्करराव जाधव
५६). द हाय कास्ट हिंदू वूमन हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: पंडित रमाबाई
५७). रॅड चा वध करणारी चाफेकर बंधू यांची नावे काय होती?
उत्तर: दामोदर व बालकृष्ण
५८). कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?
उत्तर: १८९५
५९). भूदान चळवळ कोणी सुरू केली होती?
उत्तर: विनोबा भावे
६०). वीर बाजीप्रभु यांचे जन्म स्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: भोर
६१). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर: रायगड
६२). भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांची दुभती गाय होती, असे कोणी म्हटले होते?
उत्तर: दादाभाई नौरोजी
६३). “इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: रोमेश चंद्र दत्त
६४). द इंडियन सोशोलॉजिष्ट ही व्रत पत्र कोणी सुरू केले?
उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा
६५). ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
उत्तर: एडन
६६). १८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: वी. दा. सावरकर
६७). मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?
उत्तर: फ्लोरा फाऊंटन
६८). महाराष्ट्र केसरी ह्या वृत्त पत्राचे संस्थापक तत्व कोणाकडे जाते?
उत्तर: डॉ. पंजाबराव देशमुख
६९). अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रूपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, असे विविध फंड चालू करण्यामागे कोणत्या समाजसुधारकांचा मोठा हात होता?
उत्तर: महर्षी वी. रा. शिंदे
७०). राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह चालू केले?
उत्तर: मिस क्लार्क वसतिगृह
७१). राजश्री शाहू महाराज यांनी कोणत्या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?
उत्तर: निपाणी
७२). मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोणी पाहिले खलिफा बनले होते?
उत्तर: अबू बर्क
७३). भारतातील राष्ट्र ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो?
उत्तर: माती आणि समृद्धीश्री संबंधी
७४). आंध्र प्रदेशातील महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या?
उत्तर: दुर्गाबाई देशमुख
७५). भारतातील सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जरी करणारे पहिले राजे कोण होते?
उत्तर: कुशान
७६). दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली?
उत्तर: रॉबर्ट क्लाइव्ह
७७). कोणाच्या शासन काळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्ण काळ म्हणतात?
उत्तर: शहाजहान
७८). बुद्धाच्या जीवनातील कोणता भाग घोड्याचे प्रतीक आहे?
उत्तर: त्याग
७९). कोणता वेद कर्म कांडाशी संबंधित वेद म्हणून ओळखला जातो?
उत्तर: यजुवेर्द
८०). हद्दपा कालीन स्थळी कोणत्या घोड्याचे खुणा सापडल्या आहेत?
उत्तर: सुरकोतडा
****समाप्त****
@ Join Our Channel …….
UCO Bank Recruitment /युको बँकेत 532 जागांसाठी भरती
UCO Bank Recruitment More Details Click Here
@ Join Our Channel …….
Jalgaon District Central Cooperative Bank Limited Recruitment/जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककेत 220 जागांसाठी
भरती.
JDCC Bank Recruitment More Details Click Here:
Select language
| SN | Post Name | Education | Vacancy |
| 01 | Clerk (Support Staff) | Degree in any discipline with 50% marks. MS-CIT or equivalent | 220 |
Fees/शुल्क:
- सर्व उमेदवार: 1000/-
शिक्षण:
- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
- एमएससीआयटी किंवा समतुल्य.
वय:
- सर्व उमेदवार: 21 ते 35 वर्षे
तुमचे वय मोजा.
Jalgaon District Central Cooperative Bank Limited Recruitment More Details:
Why Admit Cards and Exam Notifications Matter for Students
For every student preparing for competitive exams or academic assessments, staying updated with the latest admit cards and exam notifications is absolutely essential. These updates are more than just formal announcements — they are key milestones that help students organize their preparation, plan their schedules, and ensure a smooth exam experience. Missing even a single notification or admit card release can lead to unnecessary stress or, worse, missing the exam altogether. Let’s understand why admit cards and exam notifications matter so much for students.
About : Laduli Job Board
1. Keeping Track of Important Dates
Exam notifications provide students with vital details such as the exam schedule, application deadlines, and result dates. Staying informed helps candidates plan their study routines effectively. Many students prepare for multiple exams at once, so knowing the exact timeline for each helps them manage time better and avoid last-minute confusion. Reliable portals like Laduli.in make this process easier by regularly updating students about upcoming exams and admit card releases across Maharashtra and India.
Also Check : Latest Job Portal
2. Admit Cards Are Mandatory for Entry
The admit card is one of the most important documents a student must carry to the exam hall. It acts as proof of identity and eligibility to appear for the exam. Without it, candidates are not allowed to enter the examination center. Admit cards contain crucial information like roll number, exam venue, reporting time, and exam-day instructions. Keeping track of its release ensures you have enough time to download, print, and verify all details before the exam date.
Next Read : Extension Recruitment
3. Avoiding Last-Minute Stress
Students who stay updated with notifications and admit card releases can prepare more confidently. Knowing your exam centre, timing, and other details early helps you plan travel arrangements and reduce anxiety. Those who ignore or delay checking these updates often face last-minute issues such as server errors, incorrect details, or confusion about the exam centre — all of which can affect performance on exam day.
Check out : All The Latest Jobs
4. Staying Informed About Exam Changes
Sometimes, exam schedules or centers may change due to administrative or external reasons. Regularly checking official notifications ensures that students don’t miss critical updates about rescheduled exams, revised patterns, or extended deadlines. Following a trusted platform like Laduli.in helps you stay informed about such changes instantly without having to browse multiple official sites.
5. Building a Habit of Awareness and Responsibility
Keeping up with admit cards and notifications also teaches students an important life skill — responsibility. Being proactive in tracking updates develops discipline and attention to detail, which are valuable habits not just for exams but also for professional life later on.
Final Thoughts
In the journey toward academic and career success, every small detail counts. Admit cards and exam notifications are not just administrative formalities — they are crucial tools that help students stay organized, punctual, and confident. By regularly checking trusted sources like Laduli.in, students can ensure they never miss an important update.
So, make it a part of your daily routine — visit Laduli.in for the latest exam notifications, admit cards, and results to stay ahead in your preparation and focus on what truly matters: achieving success.
Why Admit Cards and Exam Notifications Matter for Students
For every student preparing for competitive exams or academic assessments, staying updated with the latest admit cards and exam notifications is absolutely essential. These updates are more than just formal announcements — they are key milestones that help students organize their preparation, plan their schedules, and ensure a smooth exam experience. Missing even a single notification or admit card release can lead to unnecessary stress or, worse, missing the exam altogether. Let’s understand why admit cards and exam notifications matter so much for students.
About : Laduli Job Board
1. Keeping Track of Important Dates
Exam notifications provide students with vital details such as the exam schedule, application deadlines, and result dates. Staying informed helps candidates plan their study routines effectively. Many students prepare for multiple exams at once, so knowing the exact timeline for each helps them manage time better and avoid last-minute confusion. Reliable portals like Laduli.in make this process easier by regularly updating students about upcoming exams and admit card releases across Maharashtra and India.
Also Check : Latest Job Portal
2. Admit Cards Are Mandatory for Entry
The admit card is one of the most important documents a student must carry to the exam hall. It acts as proof of identity and eligibility to appear for the exam. Without it, candidates are not allowed to enter the examination center. Admit cards contain crucial information like roll number, exam venue, reporting time, and exam-day instructions. Keeping track of its release ensures you have enough time to download, print, and verify all details before the exam date.
Next Read : Extension Recruitment
3. Avoiding Last-Minute Stress
Students who stay updated with notifications and admit card releases can prepare more confidently. Knowing your exam centre, timing, and other details early helps you plan travel arrangements and reduce anxiety. Those who ignore or delay checking these updates often face last-minute issues such as server errors, incorrect details, or confusion about the exam centre — all of which can affect performance on exam day.
Check out : All The Latest Jobs
4. Staying Informed About Exam Changes
Sometimes, exam schedules or centers may change due to administrative or external reasons. Regularly checking official notifications ensures that students don’t miss critical updates about rescheduled exams, revised patterns, or extended deadlines. Following a trusted platform like Laduli.in helps you stay informed about such changes instantly without having to browse multiple official sites.
5. Building a Habit of Awareness and Responsibility
Keeping up with admit cards and notifications also teaches students an important life skill — responsibility. Being proactive in tracking updates develops discipline and attention to detail, which are valuable habits not just for exams but also for professional life later on.
Final Thoughts
In the journey toward academic and career success, every small detail counts. Admit cards and exam notifications are not just administrative formalities — they are crucial tools that help students stay organized, punctual, and confident. By regularly checking trusted sources like Laduli.in, students can ensure they never miss an important update.
So, make it a part of your daily routine — visit Laduli.in for the latest exam notifications, admit cards, and results to stay ahead in your preparation and focus on what truly matters: achieving success.
१) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?
ताज महाल
२) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?
मुंबई
३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे?
कर्नाळा ( रायगड)
४) आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले महिला अध्यक्ष कोण?
कुसुमावती देशपांडे
५) महाराष्ट्रातील पहिली दुजमजली रेल्वे कोणती आहे?
सिंहगड एक्सप्रेस
६) रॅमन मॅजसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?
आचार्य विनोबा भावे
७) एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?
श्री. सुरेंद्र चव्हाण
८) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे?
गंगापुर ( गोदावरी नदीवर)
९) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोठे आहे?
तारापूर ( जि. ठाणे)
१०) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे?
जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
११) भारतीय पोलिस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
तेलंगणा
१२) जण गण मन हे राष्ट्र गीत हे कोणी लिहिले?
रवींद्र नाथ टागोर
१३) महाराष्ट्र मध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
नागपुर
१४) शीश महाल कोठे आहे?
इंदौर (मध्य प्रदेश)
१५) कर्नाटक राज्याचा मुख्य नृत्य प्रकार कोणता आहे?
यक्षगान
१६) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
जपान
१७) महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली?
डॉ. जगदीश चंद्र बोस
१८) सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले?
सर महमद्द इक्बाल
१९) भारताचे पितामह कोणाला म्हणतात?
दादाभाई नौरोजी
२०) पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होत्या?
सरोजिनी नायडू
२१) शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?
रवींद्रनाथ टागोर
२२) घटनेच्या कोणत्या कलमा नुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते?
कलम ५४
२३) संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे?
लोकसभा
२४) कर्जन वालीयन चा खूण कोणी केला?
मदनलाल धिंग्रा
२५) स्थानिक स्वराज्य संस्थचा जनक कोणाला म्हणतात?
लॉर्ड रिपन
२६) महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोठे केला?
दक्षिण आफ्रिका
२७) संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
न्यूयॉर्क अमेरिका
२८) एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली जाते?
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश
२९) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
पॅसिफिक महासागर
३०) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
जिनिव्हा
३१) महाराष्ट्रात कागदा साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे?
बल्लारपूर
३२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
महात्मा ज्योतिबा फुले
३३) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला?
अमृतसर
३४) धुळे हे शहर कोणत्या नदीकधी वसले आहे?
पांझरा
३५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?
परभणी
३६) महाराष्ट्राच्या विधीमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे?
विधानसभा
३७) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती
३८) तपोवन हे कुष्ठ रोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्हा आहे?
अमरावती
३९) मराठी सत्तेचा उदय हा पुस्तक कोणी लिहिले?
न्यायमूर्ती गोविंद रानडे
४०) पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले होते?
साने गुरुजी
४१) झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?
राज्यस्थान
४२) मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
केरळ
४३) महाराष्ट्रातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता आहे?
सिंद्री (झारखंड)
४४) भारतात राष्ट्रीय युवक दीन केव्हा साजरा केला जातो?
१२ जानेवारी
४५) गीरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
कर्नाटक
४६) गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे?
गांधी नगर
४७) सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
४८) २०११ च्या जणगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते?
बिहार
४९) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे?
परमवीर चक्र
५०) लखनऊ शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?
गोमती
५१) भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते?
अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने
५२) नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?
शिरीष कुमार
५३) स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले?
आखिल भारतीय महिला परिषद
५४) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उस्मानाबाद
५५) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
गांधारी
५६) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
रेवा
५७) दहशतवादी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषृत्या तपास करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे?
NIA
५८) महाराष्ट्रातील विधान सभेची संख्या किती आहे?
२८८
५९) १९५६ च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे?
१४ आणि ६
६०) पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६१) भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्व कोणत्या ठिकाणी जास्त आढळून येते?
खानदेश
६२) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला?
अंजी
६३) छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व प्रथम कोणता किल्ला जिंकला?
तोरणा किल्ला
६४) ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण कामगज पाहत असतो?
ग्रामसेवक
६५) पहिली भू विकास बँक कोणत्या राज्यांत स्थापित करण्यात आली?
पंजाब
६६) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
१४
६७) सन १८६९ मध्ये चार्ल्स डार्विन ने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला?
ओरिजिन ऑफ स्पिसिज
६८) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत?
प्रदीप
६९) लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले वर्तमान पत्र कोणत्या भाषेत होते?
इंग्रजी
७०) काँग्रेस मध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली?
सुरत
७१) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
१९४२ साली
७२) बंगाल ची फाळणी कोणी केली?
लॉर्ड कर्जन
७३) फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?
खान अब्दुल गफारखान
७३) कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?
चीन
७४) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
नंदुरबार
७५) रोम हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?
टायबर
७६) भांगडा हे कोणत्या राज्याचे लोक नृत्य आहे?
पंजाब
७७) कृष्ण व पंचगंगा नदीचा उगम कोठे होते?
नरसिंह वाडी
७८) विश्व आदिवासी दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
९ ऑगस्ट
७९) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधी पासून सुरू काण्यात आली?
१५ ऑगस्ट २००७
८०) धारसणा सत्यागृहाचे नेतृत्व कोणी केले?
सरोजिनी नायडू
८१) हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
गडचिरोली
८२) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
१९९३
८३) फाल्मु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
झारखंड
८४) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
मेघालय
८५) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
जम्मू काश्मीर
८६) राज्य सभेची सदस्य संख्या किती आहे?
२५०
८७) आरोग्य विद्यान पीठ कोठे आहे?
नाशिक
८८) ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणावर असते?
सरपंचावर
८९) कृष्ण नदीचा उगम कोठे होतो?
महाबळेश्वर
९०) ऐन हे कोणत्या देशाचे चलन आहे?
जपान
९१) मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
दादोभा पांडुरंग तर्खडकर
९२) पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
गटविकास अधिकारी
९३) सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण?
लॉर्ड विल्यम बेंटिक
९४) बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?
सातोशी नाकामोटो
९५) महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान प्रदेश आहेत?
९
९६) अंगारमळा हे पुस्तक कोणी लिहिले?
शरद जोशी
९७) समुद्री महामार्ग महाराष्ट्रातील मुख्य किती जिल्ह्यातून जातो?
१०
९८) नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे?
सिक्किम
९९) पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?
महर्षी कर्वे
१००) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
कराड व चिपळूण
