Fees/शुल्क:
Gen/OBC/EWS: Post N. 1 & 5,: 1750/- Post N. 6 & 9: 1050 /-
SC/ST/ExSM/Woman: 250/-
शिक्षण:
- पदवीधर
- 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- अर्थशास्त्र वाणिज्य लेखा वित्त व्यवसाय अभ्यास खर्च लेखा विषयासह पदवी
- पदवीधर Windows, MS-Office मोठ्या डेटाबेसची हाताळणी इंटरनेट यासारख्या संगणक कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
- इंग्रजी सह हिंदी पदवी ट्रांसलेशन डिप्लोमा
- 12वी उत्तीर्ण अकाउंटन्सी बिझनेस स्टडीज अर्थशास्त्र वाणिज्य उद्योजकता वित्त व्यवसाय प्रशासन कर आकारणी खर्च लेखा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
- 12 वी उत्तीर्ण संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
वय: [As on 22-12-2025 ]
Gen:
Post. 1 & 5: 18 ते 35 वर्षे
Post 2, 3, 4, 6 & 7: 18 ते 30 वर्षे
Post. 8 & 9: 18 ते 27 वर्षे
OBC:
Post. 1 & 5: 18 ते 38 वर्षे
Post 2, 3, 4, 6 & 7: 18 ते 33 वर्षे
Post. 8 & 9: 18 ते 30 वर्षे
SC/ST:
Post. 1 & 5: 18 ते 40 वर्षे
Post 2, 3, 4, 6 & 7: 18 ते 35 वर्षे
Post. 8 & 9: 18 ते 32 वर्षे
@ Join Our Channel …….
GENERAL CONDITIONS: –
1. Candidates who had applied for the posts of Assistant Secretary (Academics), Assistant
Secretary (Skill Education) and Assistant Secretary (Training) against the Advertisement
No. CBSE/Rectt. Cell/Advt/FA/01/2024 dated 08.03.2024 need not apply again as their
previous application shall be considered for the instant advertisement. However, those
candidates have to register themselves to fill up the basic details as prescribed in the
Online Application Portal for DRQ2026 and provide their previous Application Number. The
data with respect to these candidates shall be available in the application portal and the
same credentials may be used to access the portal and for download of Admit Cards, as
applicable.
2. The Board reserves the right to fill or not to fill or partially fill any of the above vacancies
due to administrative reasons and also reserves the right to cancel/ restrict / modify/ alter
the recruitment process, if required.
3. The Board shall reserve the right to shortlist the candidates based on merit, experience,
written and/or skill test, as the case may be.
4. The Board reserves the right to change/amend the examination scheme, if so required, any
time before the examination.
5. The Service conditions will be applicable as per the prevalent rules of CBSE Service
Rules, 1985 & its subsequent amendments and including Govt. of India rules from time to
time. Selected candidates, on appointment, are liable to be posted or subsequently
transferred anywhere in India in any of the offices of the Board, as these post(s) carried all
India transfer liability. The candidature of the candidate bringing outside influence for
seeking posting will be summarily cancelled.
6. The applicants must fulfil the essential requirements/qualifications of the post and other
conditions stipulated in the advertisement. They are advised to satisfy themselves before
applying that they possess the minimum essential qualifications laid down for various
posts. No enquiry seeking advice as to eligibility will be entertained.
Note: The prescribed essential qualifications are the minimum and mere possession of the
same does not entitle candidates to be called for MCQ/Written/Descriptive
Examination/Interview/Skill Test, as the case may be.
THE CANDIDATES SHOULD, THEREFORE, MENTION HIS/HER ALL QUALIFICATIONS
AND EXPERIENCE IN THE RELEVANT FIELD OVER AND ABOVE THE MINIMUM
QUALIFICATION.
7. There is no provision of re-evaluation/re-checking of OMR/answer sheets/answer scripts in
respect of examinations conducted by CBSE. No correspondence in this regard shall be
entertained.
8. The Board reserves the right to cancel/withdraw/delete any question/questions from the
question paper and the marks scored shall be prorated out of the maximum marks.
Page 22 of 42
9. The number of vacancies for the post(s) included in this recruitment notification are
tentative and may increase or decrease as per administrative requirement.
10. The recruitment shall be in accordance with the recruitment rules notified by CBSE.
11. Qualification acquired by the candidates should be strictly in accordance with the notified /
prescribed qualifications only and necessary certificates should be produced at the time of
document verification/Selection as the case may be. All the educational qualifications
mentioned should be from a University/Institute/Board recognized by Government of
India/approved by the Government Regulatory bodies and the result should have been
declared on or before the last date for submitting the online Application Form i.e.
22.12.2025. Proper documents from Board/University for having declared the result on or
before the last date for submitting the online application form i.e. 22.12.2025 have to be
submitted as and when asked for. The date of passing the examination which is reckoned
for eligibility will be the date of passing mentioned on the mark sheet/provisional certificate.
12. Candidate(s) claiming experience has to produce Certificate(s) in the prescribed proforma
from the Head(s)/Authorised person of Organization(s)/Department(s) for the entire
experience claimed, clearly mentioning the duration of employment (date, month & year)
indicating the basic pay and consolidated pay. The certificate(s) should also mention the
nature of duties performed/experience obtained on the post(s) with duration(s). Experience
certificate should be issued in prescribed proforma for relevant post.
13. The cut-off date/crucial date for determining various eligibility criteria (Educational
Qualifications, age limit etc.) will be last date for receipt of online application i.e.
22.12.2025. Before applying, applicants must satisfy themselves about their eligibility as on
22.12.2025.
14. The Reservation policy of Govt. of India applicable for direct recruitment on All India basis
will be followed.
15. Candidates are required to apply through “Online” mode only for the post(s) as per the
advertisement/vacancy circular. The Application Form in any other mode will not be
entertained.
16. The Board reserves the right to fix criteria viz; screening test/qualification/experience etc.
to shortlist the candidates to be called for MCQ/written examination/interview/skill test due
to administrative reasons.
17. Verification of documents may be carried out by CBSE before issuance of offer of
appointment.
18. The candidate must have certificates of minimum required qualification at the time of
submission of application.
19. Candidates also note that their candidature will remain provisional, even after successful
completion of process, till the genuineness of the document related to Education,
Experience and Caste etc. are verified by the Issuing Authority.
20. At any stage of the recruitment process, including after recruitment or joining, if any of the
following is detected i.e. furnished wrong information, submitted fabricated/tempered
documents or has suppressed relevant information or uploaded non-human or irrelevant
photograph, said application will liable to be removed, disqualified, prosecuted and
debarred for future appointment in CBSE and his/her application/appointment will be
rejected forthwith.
21. If it is found at any stage that any candidate has furnished any false information/particulars
with regard to his/her qualification, category/caste and experience in the Application Form
or in any document and/or mispresented/suppressed any material information in the
application form, for securing appointment in the Board, his/her service will be terminated
forthwith at any stage in service i.e. during probation period or after confirmation of the
service in the Board, without assigning any reason thereof.
22. The candidates should submit only one application for a post. Multiple applications
submitted by a candidate against a specific post will not be considered for recruitment
process and shall summarily be rejected.
23. A candidate may apply for more than one post if he/she is eligible. In such cases, the
candidate will have to pay the requisite fee separately for each post as applicable.
24. Candidates must read carefully the instructions contained in the online application
format/vacancy circular/information bulletin on the website for filling up the Application
Form. Candidate not adhering with the instructions will liable to be summarily rejected.
25. CBSE will not permit to edit/modify/alter any information entered by the candidates after
completion of application process under any circumstances. Any request for change in
information after submission of information shall not be entertained. Therefore, candidates
are advised to exercise utmost caution before filling up correct details in the Application
Form.
26. In case any discrepancy or variation in the translated version of this advertisement in Hindi
in that case, the text provided in the English version shall be treated as final.
27. The Confirmation Page of the online Application Form will be generated only after
successful payment by the candidate. In case, the confirmation page is not generated after
payment of fee, the candidate may have to approach the concerned Bank/Payment
Gateway. CBSE shall not be responsible for any refund under these circumstances.
28. Candidates must ensure that their email address and mobile number to be registered in
their online Application Form are active & in use as relevant/important
information/communication will be sent on the registered e-mail address and/or through
SMS on registered mobile number only. CBSE shall not be responsible for any non-
communication/mis-communication with a candidate in the email address or mobile
number given by him/her.
29. In case, if email is not delivered due to wrong email id/ inbox is full/ other administrative
reasons, CBSE will not be responsible.
30. Candidate shall appear at his/her own cost at the Examination Centre on the date, shift
and time indicated on their Admit Card.
31. Candidates are advised to visit the website and also check their e-mail regularly for latest
updates. The Board will not provide any update to candidate by replying to their e-mail
regarding the conduct of examination separately.
32. Any candidate found to be misleading by providing inaccurate information will be debarred
from taking this recruitment examination and his/her candidature for any post will
automatically be treated as rejected.
33. The candidates will be called to participate in the selection process based on the
information provided by them online. The responsibility to ensure that they fulfil the
eligibility lies on the candidate only. Therefore, the candidates before applying for the posts
must ensure their eligibility for the post(s) applied for.
34. The list of shortlisted candidates for recruitment to all the posts included in this recruitment
notification will be displayed on the CBSE website. No separate correspondence will be
entertained in this regard.
35. CBSE may take up the verification of eligibility of the candidate at any point of time prior to
or after the completion of the selection process. Even if Admit Card is issued to a
candidate due to lack of information in the application form or otherwise and if it is found at
any stage (including the date of joining & thereafter) that the candidate is not eligible, then
his/ her candidature shall be summarily rejected.
36. Mere qualifying Stage-I/II/Skill Test will not confer any right of appointment unless the
Board is satisfied that the candidate is suitable in all aspects and fulfils the required
conditions/criteria of the recruitment & rules to the post(s).
37. The candidate’s response sheet and other related papers/documents of examination in
respect of this recruitment shall be kept as record for two months only from the date of
publication of result.
38. Selected candidates will initially be on probation as per the applicable rules, which can be
extended at the discretion of the Competent Authority. During the probation period,
services of probationer can be terminated at any time by giving 30 days or in lieu of one
month salary.
39. The application printout will required to be submitted at the time of document verification
along with the self-attested copies of certificates in support of Age, Qualification,
Experience, Caste, Non-Creamy Layer, Physical disability & Economically Weaker Section
(EWS), as applicable.
40. The name of the candidate and his/her father/mother/husband etc. should be spelt
correctly in the application as it appears in the Class-X marks sheet/certificate.
41. The e-Admit Card would be issued to the candidates through the CBSE website subject to
the fulfillment of the eligibility conditions and receipt of prescribed application fee.
42. Candidate may please note that Admit Cards will not be sent by post.
43. For any query the applicant should approach the Help Line Number 011-24050353 and
011-24050354 between 09:30 am to 05:30 pm on working days or email their query on
drq2026@cbseshiksha.in. The emails/queries sent on other email ids shall not be
entertained.
44. The candidates are advised to read the instructions given on the Admit Card carefully and
strictly follow them during the examination.
45. The requests for any correction in the particulars (name/photo/signature/category) shown
on admit card will not be entertained. However, in case of any other discrepancy related to
date of examination, details of examination centre/city etc., the candidate may immediately
approach the Help Line Number 011-24050353 and 011-24050354 between 09:30 am to
05:30 pm on working days or email his/her query on drq2026@cbseshiksha.in. All such
queries shall be entertained till the date specified on the CBSE website. The
emails/queries sent on other email ids shall not be entertained.
46. Candidate must not mutilate the Admit Card or change any entry made therein.
47. Candidates are advised to preserve their Admit Cards in good condition for future
reference.
48. No Admit Card shall be issued to the candidate whose Application is found to be
incomplete for any reasons (including indistinct/ doubtful photographs/ unsigned
Applications) or who do not fulfill the eligibility criteria for the examination.
49. Mere issuance of Admit Cards, however, shall not necessarily mean acceptance of
eligibility which shall be further scrutinized at subsequent stages of selection process.
Laduli Naukri Search Portal
laduli.in
www.laduli.in
More information about this post is below.
Select Your language
Central Warehousing Corporation Recruitment /केंद्रीय वखार महामंडळात 22 जागांसाठी भरती
CWC Recruitment More Details Click Here:
Post Details: SN Post Name Education Vacancy 01 ज्युनियर पर्सनल असिस्टंट कोणत्याही शाखेतील पदवी, ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, समतुल्य या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम, इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 16 02 ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) इंग्रजी सह हिंदी पदवी 06
Fees/शुल्क:
- Gen/OBC/EWS: 1350/-
- SC/ST/PWD/ExSM/Women: 500/-
शिक्षण:
- कोणत्याही शाखेतील पदवी, ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, समतुल्य या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम, इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- इंग्रजी सह हिंदी पदवी
वय: [As on 15-11-2025 ]
- Gen: 18 ते 28 वर्षे
- OBC: 18 ते 31 वर्षे
- SC/ST: 18 ते 33 वर्षे
तुमचे वय मोजा.
@ Join Our Channel …….
CWC Bharti 2025
IMPORTANT NOTE FOR EWS (ECONOMICALLY WEAKER SECTIONS):
1. 10% of Vacancies are reserved for the EWS as per the directions of Government of India instructions issued
vide DoPT OM No. 36039/1/2019-Estt (Res) dated 19th January, 2019.
2. Persons who are not covered under the existing scheme of reservations to the Scheduled Castes, the
Scheduled Tribes and the Socially and Educationally Backward Classes and whose family has gross annual
income below Rs. 8.00 lakh are to be identified as EWSs for the benefit of reservation. The term “Family”
for this purpose will include the person who seeks benefit of reservation, his/her parents and siblings below
the age of 18 years as also his/her spouse and children below the age of 18 years. Income shall also include
income from all sources i.e. salary, agriculture, business, profession etc. for the financial year prior to the
year of application. Also persons whose family owns or possesses any of the following assets shall be
excluded from being identified as EWSs, irrespective of the family income:
i. 5 acres of Agricultural Land and above;
ii. Residential flat of 1000 sq. ft. and above;
iii. Residential plot of 100 sq. yards and above in notified municipalities;
iv. Residential plot of 200 sq. yards and above in areas other than the notified municipalities.
3. The property held by a “Family” in different locations or different places/cities would be clubbed while
applying the land or property holding test to determine EWS Status.
4. The income and assets of the families as mentioned in para 2 would be required to be certified by an officer
not below the rank of Tehsildar in the States/UTs. The candidates shortlisted for document verification
shall be required to bring the requisite certificate as specified by the Government of India at the time of
appearing for the process of document verification.
The instructions issued by the Government of India in this regard from time to time shall be adhered to.
NOTE:
(i) Minimum age to apply for all the posts is 18 Years.
(ii) For the Post Code 01 and 02 in addition to Basic Pay & IDA, they will be entitled to other allowances/ perks/
special benefits as per the policies of the Corporation from time to time.
(iii) Employees of the Corporation in regular pay scale are also entitled for other allowances/ perkssuch as CPF,
Contributory Pension, Gratuity, LTC, Performance Related Pay or Variable pay as per admissibility,
reimbursement of medical expenses for OPD treatment/ hospitalization of self and dependent family
members as per eligibility, as per the policies of the Corporation from time to time.
(iv) Reservation, age relaxation and other concessions to reserved category candidates, or for any other
category, would be applicable as per Govt. of India orders; wherever posts are reserved under these
categories.
(v) Departmental candidates applying under direct recruitment will be entitled for age relaxation subject to the
condition that as on last date of receipt of application, the candidate should have at least 5 years of service
left.
(vi) The number of posts indicated in the advertisement is tentative and may vary as per actual requirements
of the CWC.
(vii) The persons with the Degree of Disability of minimum 40% and above are eligible for applying for the posts
earmarked for PwBD Category. Age concession to PwBD candidates shall be admissible irrespective of the
fact whether the post is reserved for PwBD or not, provided the post is identified suitable for the relevant
category of disability.
१). कोणत्या राज्य सरकारने पुलिकट पक्षी अभयारण्याच्या सीमा नाकारण्यासाठी पावले उचलली आहेत?
उत्तर: तमिळनाडू
२). अलीकडेच कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट (cNARMADA) सुरू केले आहे?
उत्तर: एम आय टी गांधीनगर
३). कोणत्या नियामक संस्थेने कथितरित्या पंप आणि डंप योजना चालवल्याबद्दल व्यक्तीला दंड ठोठावला आहे?
उत्तर: SEBI
४). अलीकडेच निशस्त्रीकरण अप्रसार् आणि तज्ञाच्या नियंत्रणावरील भारत जपान सल्लामसलतीची १० वी फेरा कुठे झाली?
उत्तर: टोकियो
५). अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या ” हरित नौका अंतर देशीय जहाजांचा हरित संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्वे” या उपक्रमांचे प्राथमिक लक्ष काय आहे?
उत्तर: आंतर देशीय जहाजांसाठी इको फ्रेंडली पद्धतीचा अवलंब
६). जागतिक पहिली मेलानिष्टिक टायगर सफारी कोणते राज्य सुरू करणार आहे?
उत्तर: ओडिसा
७). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा डिजिटल बस उपक्रम कोणत्या दोन संस्थानी सुरू केला?
उत्तर: राष्ट्रीय डिजिटल इंडिया मिशन आणि NIIT फाउंडेशन
८). विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडीसुट कोणत्या नावाने लाँच केला आहे?
उत्तर: किसान कवच
९). मिताथल आणि तिघ्राना हडप्पा स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्थळे म्हणून कोणत्या राज्य सरकारने घोषित केले आहे?
उत्तर: हरियाणा
१०). पोलिस आर्मी भरती प्रशिक्षण आणि हुनर (PARTH) योजना कोणत्या राज्य सरकारची उपक्रम आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
११). SMILE योजना (support of marginalised individuals for livelihood and Enterprise) कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?
उत्तर: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
१२). वित्तीय वर्ष २०२५ सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) कोणत्या राज्यात झाली?
उत्तर: महाराष्ट्र
१३). भारतातील दोन स्थळे २०२५ वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच यादीत समाविष्ट केली गेली आहेत?
उत्तर: मुसीं नदी ऐतिहासिक इमारती आणि भुज ऐतिहासिक जल व्यवस्थापन
१४). अलीकडे, पहिल्या सर्व महिला बटालियन साठी कोणत्या निमल लष्करी दलाला मंजुरी मिळाली आहे?
उत्तर: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल( CISF)
१५). एशिया रग्बी ( अंडर २०) अजिंक्यपद २०२५ च्या महिला गटात भारताने कोणते पदक जिंकले?
उत्तर: कांस्य पदक
१६). कोणत्या दोन देशांनी हायपरसोनिक क्षेपणाशास्त्रसाठी संयुक्तपणे इंटर सेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केला आहे?
उत्तर: युनायडेड स्टेट आणि जपान
१७). भारतीय भुभागातून बंगला देशाला जलविद्युत निर्यात करण्याचा करार कोणत्या देशाने केला?
उत्तर: नेपाळ
१८). अलीकडेच भारताने कोणत्या शहरात प्रोजेक्ट ISHAN (इंडियन सिंगल स्काय हार्मोनेड्स एयर टॉपिक मॅनेजमेंट सुरू केला आहे)
उत्तर: नागपूर महाराष्ट्र
१९). हेन्लि आणि पार्टनर रिपोर्ट २०२४ नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहरामध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर: मुंबई आणि दिल्ली
२०). इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकच’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे?
उत्तर: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
२१). प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित कनेक्शन पोहचविण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन भागीरथकच’ सुरू केले?
उत्तर: तेलंगणा
२२). भारताने कोणत्या देशांसोबत नाविकांच्या योग्येचे प्रमाणपत्र परस्पर ओळखण्यासाठी समजस्य करार केला?
उत्तर: इराण
२३). दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथांना दरमहा किती रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला?
उत्तर: १८ हजार
२४). महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वचन संस्कृतीचा उपक्रम राबविणार आहे?
उत्तर: १ ते १५ जानेवारी
२५). किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर: कांस्य
२६). नॅशनल मोटारसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर: हेमंत मुद्दाप्प
२७). भारतासाठी सुवर्ण जिंकणारे हरमित देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन कोणता खेळ खेळतात?
उत्तर: टेबल टेनिस
२८). विद्यार्थी आणि तरुणांसाठी डिजिटल नेतृत्वातील शिक्षण आणि कौशल्य विकास चालविण्यासाठी गुगल कोणत्या राज्याशी सहकार्य केले?
उत्तर: आसाम
२९). लेझर अँडव्हान्समेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन कॉम्पॅक्ट डेव्हलपमेंट (LANCE)कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: संयुक्त राज्य
३०). कोणत्या टेनिसपटूने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले, ओपन युगातील कोणत्याही महिला पैकी सर्वाधिक?
उत्तर: सेरेना विल्यम्स
३१). अलीकडील अहवालानुसार गेल्या १२ महिन्यात भारतातील सर्वोच्च आर्थिक क्रियाकल्प कोणते आहे?
उत्तर: बचतीत पैसे टिकणे
३२). नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे साबित करण्यात आले की कोणत्या प्रदेशाचे दोन स्वातंत्र्य भागात विभाजन झाल्याचे नवीन महासागर निर्माण होईल?
उत्तर: आफ्रिका
३३). भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्याला म्यानमार आणि थायलंडशी जोडतो?
उत्तर: मणिपूर
३४). शहराला सार्वत्तोम सार्वजनिक परिवहन प्रणाली असलेले शहर हा पुरस्कार अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन २०२४ मध्ये कोणत्या शहराला देण्यात आला?
उत्तर: भुवनेश्वर
३५). जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCS) समर्पित करण्यासाठी KATALYST नावाने ease of doing business (EODB) सेल सुरू करणारे कोणते राज्य आहे?
उत्तर: कर्नाटक
३६). अलीकडे झोग्राफेट्स मॅथ्युई नावाचा नवीन स्किपर फुलपाखराचा प्रजाती भारतातील कोणत्या भागात शोधण्यात आली आहे?
उत्तर: पश्चिम घाट
३७). MOHUA डेटा नुसार C&D कचरा पुनर्वापर आणि पुनर्वाप्रच्या १००% दरासह कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश देशात अव्वल आहे?
उत्तर: नवी दिल्ली
३८). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील आकडेवाडीनुसार २०२३ या आर्थिक वर्षासाठी भारताचा निव्वळ घरगुती बचत दर किती होता?
उत्तर: ५.३%
३९). २०२७ पासून स्टील आणि अल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर युकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे?
उत्तर: कार्बन बॉर्डर टॅक्स ( CBT)
४०). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश
४१). सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षणात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी अलीकडेच कोणता देशाने भारतासोबत समजस्य करार केला आहे?
उत्तर: संयुक्त अरब अमिराती
४२). केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय एम एस एम इ क्लस्टर आऊट्रीच कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केले?
उत्तर: वित्त मंत्रालय
४३). AIIMS रुग्णालयामध्ये रुग्ण रेफरल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुरू केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे?
उत्तर: इंटर AIIMS रेफरल पोर्टल
४४). नवीन पंख नसलेली सापाासारखी सापळ माश्यांची (अपेट्रिकटस कन्याकुमारी) शोध कोणत्या आस्थेने लावला?
उत्तर: नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस (NBFGR)
४५). राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कोणत्या राज्य सरकारचा कोठडीतील मृत्यूदंडाशी नोटीस बजावली?
उत्तर: ओडिसा
४६). याक्षणगानाशी संबंधित कोणत्या संस्थेला अलीकडेच UNESCO अमृत सांस्कृतिक वारसा परिषदेने मान्यता दिली आहे?
उत्तर: केरेमने इडगुंजी महागणपती यक्षगान मंडळी
४७). अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे?
उत्तर: भारतीय सैन्य
४८). कोणत्या देशाने मुलांसाठी ऑटीझम अर्ली स्क्रिनिंग टूल ची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
४९). २०२२, पर्यंत अल्पवयींनीसह सर्व निवासी व्यक्तींना उदारीकृत रेनिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत( USD) मध्ये किती रक्कम मुक्तपणे पाठविण्याची परवानगी आहे?
उत्तर: USD २.५ लाख
५०). भारताच्या भांडवली खरेदी अर्थसंकल्पातील किती टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे?
उत्तर: 75
५१). आधार नियमातील दुरुस्ती नुसार, आधार देणारी कागदपत्रे किती वर्षात अबडेट करणे आवश्यक आहे?
उत्तर: १० वर्षात
५२). बॉर्डर गार्ड्स बांगलादेश(BGB) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) बॉर्डर कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर: ढाका
५३). अलीकडेच कोणत्या संस्थेने हवामान अंदाज सुधारण्यासाठी आणि हवामानाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी भारतासाठी प्रथम पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित केले आहे?
उत्तर: भारतीय उष्णकटिबंधीय संस्था
५४). माताबेरी पारा आणि पाचरा यांना नुकताच GI टॅग मिळाला आहे आणि ते कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: त्रिपुरा
५५). प्रीफायर पोलर मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले?
उत्तर: नासा
******
साहित्यिक टोपणंनावे
१). गोपाल हरी देशमुख लोकहितवादी
२). चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
३). शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
४). दत्तात्रय कोंडोबा घाटे दत्त
५). नारायण मुरलीधर गुप्ते बी
६). नारायण सूर्यजीपंत ठोसर रामदा
७). कृष्णाजी केशव दामले केशवसुत
८). दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत
९). दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
१०). माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
११). हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजबिहारी
१२). नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
१३). वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
१४). त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी
१५). शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर
१६). काशिनाथ हरी मोदक माधवानुज
१७). राम गणेश गडकरी गोविंदाग्रज/बाळकराम
१८). दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी
१९). न. वा. केळकर मुलाफुलांचे कवी
२०). कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
२१). सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
२२). रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
२३). यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
२४). आत्माराम रावजी देशपांडे अनिल
२५). ना. धो. महानोर रानकवी
२६). न. वा. केळकर मुलाफुलांचे कवी
२७). यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
२८). प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
२९). विनायक जनार्धन करंदीकर विनायक
३०). विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेची शिवाजी
३१). ग.त्र. माडखोलकर राजकीय कादंबरीकर
३२). ना. धो. महानोर रानकवी
३३). केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे व कवितेचे जनक
३४). बा. सी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे/ कवितेचे जनक
३५). सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जनक
३६). संत सोयराबाई पहिली दलीत संत कवीयात्री
३७). सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
३८). माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन
३९). वी. वा शिवाडकर कुसुमाग्रज
काव्याग्रंथ व कवी
१). केलवली मोरोपंत
२). भावार्थ रामायण संत एकनाथ
३). भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर
४). नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित
५). स्वेदगंगा वी. दा करंदीकर
६). बिजली वसंत बापट
७). महाभारत व्यासमुनी
८). ज्वाला आणि फुले बाबा आमटे
९). गीता व्यासमुनी
१०). गीतरामायण ग.दि. माडगूळकर
११). यथार्थ दीपिका वामन पंडित
१२). शीळ ना. घ. देशपांडे
१३). अभंगगाथा संत तुकाराम
१४). मुद्राराक्षस विशाखादत्त
१५). दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास
१६). मृछकटिका शूद्रक
मराठी लेखक व त्यांची नावे
१). फकिरा अण्णाभाऊ साठे
२). राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे
३). एका कोळीयानें अन्रेस्ट हेमिंग्वे
४). शिवाजी कोण होता गोविंद पानसरे
५). आई समजून घेताना उत्तम कांबळे
६). माणदेशी माणसं व्यंकट माडगूळकर
७). बदलता भारत भानू काळे
८). झोंबी आनंद यादव
९). गणित गुणगान नागेश शंकर मोने
१०). दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी
११). डॉ बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात
१२). नापास मुलांची गोष्ट संपा. अरुण शेवते
१३). गोष्टी माणसाच्या सुधा मूर्ती
१४). ऊन शंकर पाटील
१५). श्रीमान योगी रणजीत देसाई
१६). आधुनिक भारताचे निर्माते रामचंद्र गुन्हा
१७). हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत
१८). ओबामा संजय आवटे
१९). ऋणसंख्या नागेश शंकर माने
२०). छावा शिवाजी सावंत
२१). गीताई विनोबा भावे
२२). तीन मुले साने गुरुजी
२३). चिकाळा भास्कर बर्डे
२४). नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर
२५). अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठे
२६). ग्रामगीता संत तुकडोजी महाराज
२७). साता उताराची कहानी ग. प्र. प्रधान
२८). आमचा बाप अन् आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
२९). श्यामची आई साने गुरुजी
३०). महानायक विश्वास पाटील
३१). झटपट गुणकारांची भारतीय तंत्रे श्याम मराठे
३२). राजयोग स्वामी विवेकानंद
३३). स्वामी रणजीत देसाई
३४). पानिपत विश्वास पाटील
३५). व्यक्ती आणि वल्ली पू. ल. देशपांडे
३६). बटाट्याची चाळ पू. ल. देशपांडे
३७). तो मी नव्हेच प्र. के. अत्रे
३८). श्रीमान योगी रणजीत देसाई
३९). एक माणूस एक दिवस. ह. मो. मराठे
४०). भारताचा शोध पं. जवाहरलाल नेहरू
४१). छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवार
४२). इल्ल्म शंकर पाटील
४३). स्वभाव आनंद नाडकर्णी
४४). ययाती वी. स खांडेकर
४५). दैनदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी
४६). एक होता कार्वर वीणा गवाणकर
४७). आहे आणि नाही वी वा शिरवाडकर
४८). बाबा आमटे गं वा बापट
४९). हिरवा चाफा वी. स. खांडेकर
५०). महानायक विश्वास पाटील
५१). यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे
५२). तरुणांना आवाहन स्वामी विवेकानंद
५३). अंधाराचा गाव माझा कैलास दौंड
५४). स्पर्धा काळाशी आनंद टिकेकर, अभय टिळक
५५). मध्ययुगीन भारताचा इतिहास मा. म देशमुख
५६). बुद्धिमापन कसोटी वा. ना दांडेकर
५७). ग्रेट भेट निखिल वागळे
५८). एकच प्याला राम गणेश गडकरी
५९). माझे विद्यापीठ नारायण सुर्वे
६०). गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा
६१). माणुसकीचा गहिवर श्रीपाद माहिवर माटे
६२). क्रोंचवध वी. स खांडेकर
६३). म्हात्म्याची अखेर जगणं फडणीस
७४). कर्ण खरा कोण हो दाजी पणशीकर
७५). हुमान संगीता उत्तम धायगुडे
७६). क्षेत्रफळ आणि घनफळ डॉ रविंद्र बापट
७७). मनोविकारांचा मागोवा डॉ श्रीकांत जोशी
७८). तोत्तोचान तेत्सुको कुरोयानगी
७९). युगंधर शिवाजी सावंत
८०). ड्रीम फ्रॉम माय फादर बराक ओबामा
८१). झाडा झडती विश्वास पाटील
८२). संत तुकाराम दर्शन किशोर सानप
८३). सनी डेज सुनील गावस्कर
८४). बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर
८५). द्रुतगणित वेद श्याम मराठे
८६). उचल्या लक्ष्मण गायकवाड
८७). निरामय कामजीवन डॉ विठ्ठल प्रभू
८८). वपुर्झा व. पू. काळे
८९). अंधश्रधा: प्रश्नचिन्ह आणि डॉ नरेंद्र दाभोळकर पूर्णविराम
९०). भूवैकुंठ किशोर सानप
९१). चकवा चांदणं – एक विनोपनिषद मारुती चितमपल्ली
९२). तिमिरातून तेजाकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर
९३). व्यक्तिमत्व संजीवनी डॉ. वाय. के. शिंदे
९४). कोसला भालचंद्र नेमाडे
९५). मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
९६). जागर खंड प्रा शिवाजीराव भोसले
९७). बुद्ध आणि त्याचा धम्म डॉ बाबासाहेब आंबेडकर
९८). शालेय परिपाठ धनपाल फटिंग
९९). पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद
१००). राजयोग स्वामी विवेकानंद
१०१). मण्यांची जादू लक्ष्मण शंकर गोगावले
१०२). आरोग्य योग डॉ. बी. के. एस अय्यंगार
१०३). वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद
१०४). मृत्युंजय शिवाजी सावंत
१०५). शिक्षण जे कृष्णमूर्ती
१०६). बहादुर थापा संतोष पवार
१०७). कोल्हट्याच पोर किशोर काळे
१०८). वावटळ व्यंकटेश माडगूळकर
१०९). बिऱ्हाड अशोक पवार
११०). झोत रावसाहेब कसबे
१११). टू द लास्ट बुलेट विनिता कामटे
११२). मिरासदार द मा मिरासदार
११३). व्यक्ती आणि वल्ली पू. ल देशपांडे
११४). यश तुमच्या हातात शिव खेरा
११५). एकच प्याला राम गणेश गडकरी
११६). साता उताराची कहानी ग. प्र. प्रधान
११७). अल्बर्ट एलिस अंजली जोशी
११८). प्रश्न मनाचे डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
११९). गणित छंद भाग वा. के वाड
१२०). यश तुमच्या हातात शिव खेरा
१२१). प्लेइंग टू वेल सायना नेहवाल
१२२). रणांगण विश्राम बेडेकर
१२३). एकेक पान गळावया गौरी देशपांडे
१२४). आय डेअर किरण बेदी
१२५). दिनदर्शके मधील जादू नागेश शंकर मोने
१२६). अशा माणसांना काय वाटेल बा. पू देशपांडे माझी जवळची माणसे
१२७). यात्रेचे दिवस, गावभाडे वी. स खांडेकर
१२८). घाशीराम कोतवाल, अण्णाभाऊ साठे फक्त तुमच्यासाठी
१२९). श्रीमंत दगडूशेठ, चंद्रमुखी बा. भ बोराकर
१३०). गीतारहस्य बाळ गंगाधर टिळक
१३१). अहिंसक प्रतिकार आणि स्वराज्य महात्मा गांधी
१३२). योग सत्यार्थ प्रकाश दयानंद सरस्वती
१३३). राजा योग स्वामी विवेकानंद
१३४). इंडिया विन्स फ्रीडम मौलाना अब्दुल कलाम. आझाद
१३५). भारतातील गरिबी आणि दादाभाई नौरोजी ब्रिटिश राजवट
१३६). दुनियादारी सुहास चिरवळकर
१३७). राधेय रणजीत देसाई
१३८). अर्थशास्त्र चाणक्य
१३९). इंटरनल इंडिया इंदिरा गांधी
१४०). गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले
****समाप्त****
जनरल व्हिक्टर मिलेशची योजना (सोळावी योजना) ती अशी जर्मन चढाई ही ॲक्सेस लॉरेन या दुर्गम प्रदेशातून असंभव वाटल्यामुळे तटस्थ बेल्सियम प्रदेशातून जर्मनी आक्रमण वरील या गृहित करत्यावर आधारभूत होती. म्हणून जर्मनीची चढाई होण्यापूर्वीच बेल्सियम ची तटसंस्था भंग करूनही जर्मनीवर हल्ला चढवावा, अशी ही मिशन योजना होती. मिशेलची योजना जर्मनीच्या पथ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे फ्रान्स आक्रमण जर्मनीला संरक्षणासाठी युद्ध करावे लागेल, असे जगणे म्हटले असेल, मिशेलची योजना नामंजूर झाली. मिशेलला पदच्यूत करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल झाफ्रने एक मध्यभागी योजना ( सतरावी योजना) आखली. ती पुढीलप्रमाणे
त्योनव्हिन मेंटेनन्स या प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण बाजूंनी ॲलेक्स लॉरेन च्या प्रांतावर द्विमुखी हल्ला चढवणे. त्याच बरोबर जर्मनीने बेल्जियम मधून जर आक्रमण केलेच तर तिकडे दोन फ्रान्स सेना प्रतिकारांसाठी पाठवणे, अशी ही झौफ्र योजना होती.
झौफ्र योजनेत पुढील दोष होते:
१). रशियाची सेना जर्मन सेनेला विरुद्ध करण्यास समर्थ असल्याचा विश्वास
२). ब्रिटिश अभियान सेना फ्रान्स आघाडीच्या डाव्या बागेवरीलं फ्रेंच सेनेला तथातथ्य सहाय्य करील अशी अपेक्षा
३). युद्ध आघाड्यांवर जर्मन सेना खड्या करील व जर्मनीची युद्धक्षमता किती असेल या विषयीची अंदाज चुकीचे ठरणे, प्रारंभीच्या लढ्यात फ्रान्सकडे १३ लक्ष, तर जर्मनी कडे जवळ जवळ २० लक्ष सैनिक खडे आणि राखीव होते.
रशियाची योजना:
ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या युद्धघोषणेमुळे एकच वेळी दोन आघाड्यांवर चढाया करणे भाग पडले. यासाठी त्वरेने सक्तिसैनिक भरती करण्यास रशिया अक्षम होते त्यावेळी पूर्व प्रशियात मार खावा लागला. भरीला भर रशियाची उच्च युद्नेते आपापसांत भांडणारे व युद्धनेतृत्वात निकृष्ठ होते. ऑस्ट्रियाच्या ढीलेपणामुळे गॅलिशियात थोडेफार विजय रशियात मिळाले.
रशियाच्या सेनेत धैर्यवान पण मवाळ व कटक शेतकरी सैनिक बहुसंख्येने होते. सेनेत शास्त्रस्त्र व दारूगोळा यांचा तुटवडा होता. उच्च सैनिकी नेतृत्व बेफिकीर व अकार्यक्षम होते.
ऑस्ट्रियांची योजना:
जनरल ह्यासेनडोर्फ यांने सर्बिया विरुद्ध व रशिया या दोघांविरुद्ध अशा योजना तयार केल्या होत्या तथापि युद्धघोषणा तयार करताच पहिली योजना अमलात आणली त्यामुळे कोणत्याच आघाडीवर पुरेसे सैन्य उभे करणे शक्य झाले नाही. ती जरी दोस्त राष्ट्रे होती, तरी ऑस्ट्रिय व जर्मनी या मध्ये युद्ध लढण्याची त्यांच्यात समन्वय व एकसूत्रता नव्हती. परिणामी ऑस्ट्रिया व जर्मनीच्या गळ्यातील लोढणे ठरले.
युध्दहेतू:
या युध्दात भाग घेण्याचे कोणतेही युद्ध हेतू कोणत्याही युद्धमान राष्ट्राने सुस्पष्टपणे जाहीर केले नव्हते. स्वराष्ट्र संरक्षणासाठी आपण बाहेर पडलो म्हणून युद्धात विजय मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते. युद्धाच्या अखेर पर्यंत व्यवहारीक युद्ध हेतू पुढीलप्रमाणे
१). फ्रान्स स्वराष्ट्र प्रदेशातून (१८७० साली जर्मनीने बळकावलेला ॲलेक्स लॉरेन प्रांत धरून) जर्मनीला हाकलून लावणे.
२). ब्रिटन बेल्जियम ची जर्मन पाशातून मुक्तता करणे.
३). रशिया हे प्रमुख बालयुक्त राष्ट्र म्हणून जगणे.
४). जर्मनी आक्टोंबर १९१८ पर्यंत, पादाक्रांत प्रदेश ताब्यात ठेवणे व बेल्सियम आणि ईशान्य फ्रान्सवर नियंत्रण ठेवणे .
५). बाल्कन प्रदेशावर जर्मन प्रभुत्वाची छाया घालणं. किंबहुना संपूर्ण युरोपावर जर्मनीचे प्रभुत्व मिळवणे, पुढे या उद्दिष्टांमुळे जर्मनीला किरकोळ फेरफार करावे लागेल.
युद्ध हेतू मध्ये जर्मनीला युद्धपरिस्तीती प्रमाणे बदल करावे लागेल पराभव अटळ आहे हे दिसल्यावर अपमानास्पद व कडक अटींचा तह टाळण्याकडे जर्मन नेत्यांची दृष्टी वळली. दोस्त राष्ट्रांना अमेरिका वगळताना, जसजशी जायची खात्री होत गेली. तसतसे यांच्याही युद्धेतूत बदल होत गेल्याचे दिसते. व्हर्सय तह व युधमान राष्ट्रांनी केलेले आपापसातील वेगवेगळे तह तसेच त्यांच्यातील गुप्त व उघड तरतुदी यांवरून पाश्यातच राष्ट्रांनी स्वहितांसाठी युद्धाचा उपयोग करून घेतला.
उदा. तुर्की साम्राज्याची वाटणी वसाहती व पाश्यात्य राष्ट्रांच्या साम्राज्यातील राष्ट्रांना स्वानिरण्यांचे तत्व लागू न करणे अमेरिकी राष्ट्र अध्यक्ष ब्रुडो विल्सन यांच्या चौदा कलमी राजकीय तरतुदीकडे दुर्लक्ष करणे वगैरे.
युद्धघटना
युद्धांचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. या महायुद्धातील युद्धमान राष्ट्रांचे दोन तट होते, ते असे
मध्यवर्तीय राष्ट्रीय तट : जर्मनी , ऑस्ट्रिया हंगेरी या तटात १९१४ मध्ये तुर्कस्तान व ऑक्टोबर १९१५ मध्ये बल्गेरिया सामील झाले.
दोस्त राष्ट्रीय तट: रशिया फ्रान्स ग्रेट ब्रिटन या तटात १९१५ मध्ये इटली ऑगस्ट १९१६ मध्ये रोमेनिया व एप्रिल १९१७ मध्ये अमेरिका सामील झाले. यांच्याशिवाय बेल्सियम, सर्बिया,जपान, इटली, ग्रीस पोर्तुगाल माँटेनिग्रो ही राष्ट्रे या तटात होती. हिंदुस्तान ब्रिटिशांकित असल्याने ब्रिटींबरोबरच त्याला युद्ध लढावे लागले, हे युद्ध मर्यादित राहील व काही आठवड्यातच आटोपेल हा होरा साफ चुकून ते चार वर्षे चालले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम करण्यात आला. मध्यवर्ती तटाचा पराभव झाला.
या महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामिल झाली होती व ३८ राष्ट्रानी शांतता स्थापनेच्या कार्यात भाग घेतला.
महायुद्धांचे प्रमुख घटकांचा सलवार आढावा पुढील प्रमाणे आहे.
पश्चिम आघाडी फेरफार केलेल्या (१९१४) च्या श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मन सैन्याने बेल्सियम वर चढाई केली. तथापि अनपेक्षित असा प्रतिकार बेल्सियम सैन्याने केल्याने श्लिफेन योजना ढासळली. दोन आठवड्याच्या लढ्यानंतर ब्रुसेल्स ही बेल्सियम ची राजधानी जर्मनांनी ४२ से. मी च्या व्यासाच्या प्रचंड तोफांनी निकामी केले व २० ऑगस्ट रोजी जर्मनांनी बेल्सियम ला पादाक्रांत केले. या दोन आठवड्यात ब्रिटिश अभियान सेनेला फ्रान्स मध्ये उतरणे शक्यं झाल्याने सो. नदीच्या उत्तरेला व कॅलेच्या पूर्वेला तिने आपले ठाण मांडले. श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मनीची आगेकूच फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे होण्या ऐवजी सरळ पॅरिसच्या पूर्वेकडे होत असल्याचे जर्मनांच्या लक्षात आले. पॅरिस पासून ३० की. अंतरावर जर्मन सिनेची बिनी पोहचल्यावर फ्रान्स सरकारने, बार्दो या गावी स्थलांतर केले जसजसा चढाईचा वेग मंदावला तसतसा जर्मन सेनेला रसद व दारूगोळा पुरवठा करण्याचे वेळीच्यावेळी कठीण जाऊ लागले. ऑगस्ट च्या उन्हाळ्यातील पायपीटीने जर्मन पायदळ थकून गेले. सप्टेंबर मध्ये दि. ५ ते १० सुप्रसिद्ध मार्ण नदीची लढाई झाली. फ्रान्सच्या जनरल झाफ्रनेही प्रतिहाल्याची लढाई लढवली. या प्रतिहल्यात आगेकूच करणाऱ्या जर्मनीच्या फूट पडून त्यांच्या बगला व पिछाड्या उघड्या पडल्या, जर्मन चढाईची मंद गती आणि फ्रेंच व बेल्सियम सैन्याचा विरोध तसेच त्यामुळे शिल्फेन योजनेचा उडालेला बोजवारा त्रस्त झाला. मोलताकें याने जर्मन सैन्याला माघारीचा हुकूम दिला. १० सप्टेंबर रोजी मार्णची प्रतिहल्ला लढाई आटोपली. मार्णची लढाई जरी राणतंत्राच्या दृष्टीने निर्णायक झाली नाही तरीही दुरपरीमानाच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रे विजयी झाली. मार्णच्या लढाईत जर जर्मन विजयी झाले असते तर विसाव्या शतकाच्या इतिहासात मूलगामी बदल घडवून आणले असते. वाटलुरच्या लढाईनंतर १८१५ ही मार्ण ची निर्णायक म्हणून प्रसिद्ध झाली. फ्रान्सचा त्रातां म्हणून झार्फ मान्यता पावला. १४ सप्टेंबर रोजी मोल्तेकेला पदच्युत करण्यात आलें . त्याच्या जागी जनरल एरिक फोन फाल्केन हाईन यांची नियुक्ती झाली.
वरील १४ सप्टेंबरच्या लढ्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निष्कर्ष काढण्यात आले.
१). फ्रान्सची आरंभीची चढाई योजना ही युद्ध संकल्पना व तिची अंबालबजवना व दृष्टिकोनातून आस्ववादी ठरली.
२). जर्मन योजना निर्दोष असून मोल्टकेच्या अकार्यक्षमेमुळे फसली.
३). प्रारंभीच्या अपयशानंतर झॉफ्रा ने जर्मन सेनापतीच्या चुकांचा लाभ घेऊन मार्न या प्रतिहल्ला चढाईत यश मिळवले.
४). प्रारंभीच्या लढाईत फ्रान्स ने अडीच लाख सु. ३ लाख सैनिक मारले गेले वा निकामी झाले.
५). गतिमान लढ्याचा काल संपून खडकी युद्ध तंत्राचा पाया घातला गेला.
पूर्व आघाडी
रशियाने अनपेक्षितपणे व त्वरेने सेना सज्ज केली. तथापि पूर्ण प्रशिया व ऑस्ट्रिया या दोघांवर एकाच वेळी चढाई करण्याची चूक त्यांच्या हातून घडली. ऑस्ट्रिया वरील चढाईत ऑस्ट्रिया वर मात करून त्याचा गॅलिशिया हा प्रांत रशियाने काबीज केला. मोल्कतेने निवृत्त झालेल्या फील्ड मार्शल हिंदंबुर्खला परत कामावर बोलावून त्यावर पूर्व प्रशियाच्या संरक्षणाची पूर्व जबाबदारी सोपवली. हिंदेनबुर्ख व त्याचा चीफ ऑफ स्टाफ लुडेनडॉर्फ यांनी त्यानबर्ग आणि माझ्युरिअन सरोवर येथील लढ्यात रशियाच्या सैन्याच्या जबरदस्त पराभव केला. रशियाला अमाप रानसमर्गीला मुकावे लागले. १९१४ अखेरपर्यंत रशियाने ६३ लक्ष सैनिक सज्ज केले होते. तरीही त्यापैकी २१ लक्ष सैनिकपाशी शस्त्र नव्हती. या लढ्याच्या धक्क्यातून रशियाला वर मन करणे शक्य झाले नाही. जर्मन सैन्याचा आत्मविश्वास वाढला अशा वेळी रशिया विरुद्ध तुर्कस्थान युद्धात उतरले. दर्डनेल्सच्या खाडीतून होणाऱ्या रशियाच्या दालन वळण व पुरवठा मार्गाच्या नाड्या आवरणे तुर्कस्थानला शक्य झाले. १९१४ च्या अखेरीस सर्बियन ऑस्ट्रियांचे आक्रमण कौशल्याचे हाणून पाडले.
******
जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुद्ध १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युद्धाची परंपरा प्रदीग्रह असते मात्र त्या एखाद्या विवक्षित घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुद्धाची कारण परंपरा पुढील प्रमाणे या युद्धाची ठिगाणी जारी ऑस्ट्रिया हिंगणी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनांग यांचे खुनाचे पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष युरोप यांच्यात होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वातंत्र्य संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीय तत्वाची तीव्र भावना देखील होती. १८७० ते १८७१ ह्या फॅन्क्रो प्रशियन ( जर्मन ) युद्धानंतर प्रशियांचा पंतप्रधान बिस्मार्क यांने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थांनानाचे एकत्रीकरण करण्यात यश मिळवले. त्याने प्रशियाच्या राज्याचा नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली. व प्रशियाचा राजा जर्मनीचा बादशहा उर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटिन, फ्रान्स, रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होवून युरोपातील बालसंमतोल अस्थिर झाला. जर्मनीला ही साम्राज्य विस्तार करण्याची महत्वाकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मिती पूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेलाही काही प्रदेश चीनमधील काही बंदरात युरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांचा धर्तीवर विशेष अधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळवली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योग धांडे सुरू झाले आणि त्याच बरोबर ब्रिटिन व जर्मनी यांच्यामध्ये स्पर्धा ही सुरू झाली. युरोपातील राजकारणात देखील आपल्याला धुणित्वव मिळावे असे जर्मनी वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारी वर्गाचा जर्मनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला रशिया व फ्रान्स हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाअधिकाऱ्यानी या दोन्ही देशांशी युद्ध झाल्यास त्या विरुद्ध करावयाच्या लष्करी कारवाईची योजना तयार ठेवली होती. ऑस्ट्रियांच ताब्यात पोलंडचा काही भाग, हंगेरी व बाल्कन या परदेशातील प्रदेशातील काही भाग होता. एकोणिसाव्या शतकात आटोमन साम्राज्यातील स्वॉल्व्ह वांशिक व भाषिक प्रदेश रशियाच्या साह्याने व प्रोत्साहनाने स्वातंत्र्य बनले होते. बाल्कन संस्थानातील लोक व रशियातील लोक एकच स्वॉल्व्ह वंशाचे व धर्मपंथाचे ( ग्रीक अथवा ईस्टर्न व आर्थोडॉक चर्च) होते. बाल्कन राष्ट्रांत आपल्याला धुरुनत्व मिळावे ही रशियाची इच्छा होती. आपल्या ताब्यातील पोलंडचा प्रदेश व बाल्कन प्रदेशा वर रशियाचा डोळा आहे. आयुष्ट्रियांस माहित असल्याचे ऑस्ट्रिया व रशियात तेढ होती. Laduli.in
इ. स. १८७८ साली ऑस्ट्रियांने तुर्कस्तानांचे बॉझनिया हेर्टगोव्हिना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. येथे शांतता स्थापल्या नंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले पण तुर्कस्तानात १९०८ साली ‘तरुण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यावर ऑस्ट्रियांने वरील प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्वॉल्व्ह वंशीय प्रांत बळकावल्यामुळे रशिया नाराज झाला.
पुढे १८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंद बॉझनियाची राजधानी सरायेव्हो येथे गेला असताना ‘काळा हत’ या सर्बियातील दहशतवादी संघटनेतील सदस्याने त्याचा खून केला. बाल्कन राष्ट्रीय तत्वाचा प्रचार सर्बिया देश करत होता. व त्या प्रचारामुळे ऑस्ट्रियन ताब्यातील बाल्कन प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सर्बियाचा मोड करून आपली बाल्कन प्रदेशा मधील पकड बळकट करण्याची संधी ऑस्ट्रिया पाहत होता. म्हणून खुनाचे निमित्त पुढे करून ऑस्ट्रियांने सर्बियास चेचण्याचा विचार केला. याच वेळी आक्रमण वृत्तीच्या कोणकट फोन ह्यातसेंडोफोर्ट याच्या हाती ऑस्ट्रिया सैन्याची सूत्रे आली व ब्रेखटोल्ड हा परराष्ट्र मंत्री झाला. ऑस्ट्रियांच्या गुप्त पोलिस खात्याने सर्बियन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचा सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी व इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल आलयन्यास) व फ्रान्स गेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहीत ( ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बालसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ता विस्ताराची मनिषा ऑस्ट्रिया हंगेरीची असल्याने जर्मनीच्या सह्यांची खात्री बाळगून ऑस्ट्रिया हंगेरीने २३ जुलै १९१४ रोजी सर्बियाला निर्वाणीचा खलता पाठवला, सर्बियांनी खात्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. २५ जुलै १९१४ रोजी सर्बियांनी सेनासज्जता जरी केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले.
ऑस्ट्रियाने युद्ध पुकारताच, रशियाने स्ट्रियाविरुद्ध सेनासज्ज्यता पुकारली. रशियांची सेनासज्जता घोषणा म्हणजे युद्धाची नांदी समजण्यात येईल. असे जर्मनीने रशियांना ठणकावले. जर्मनीने ३१ जुलै १९१४ रोजी सेनसज्जता उघडपणे जाहीर केली प्रत्युत्तर म्हणजे रशियनने जर्मनी विरुद्ध सेनासज्जता जाहीर केली.
रशियाची सेनासज्जता होताच १ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्धा पुकारले व लॅक्सबर्ग आणि बेल्जियम या तटस्त्य राष्ट्रांच्या प्रदेशमधून पश्चिमेकडे फ्रान्सकडे जर्मन सैन्याने आक्रमनास सुरवात केली. आक्रमणानंतर ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्धघोषणा केली. तटस्थ राष्ट्रांवर आक्रमण केल्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी जर्मनी विरुद्ध ब्रिटनने युध्दस्थिती जाहीर केली. ऑस्ट्रिया ने ६ ऑगस्ट १९१४ रोजी रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. इटली जरी त्रिराष्ट्रीय युती सदस्य होते. तरी ऑस्ट्रियने युद्धास प्रथम प्रारंभ केला ही सबब दाखवून तटस्थवृत्ती पत्करली. जो लक्ष विजयी होण्याचा संभव दिसेल, त्या पक्षाला मिळण्याचे वाट पाहण्याचे असे इटलीने ठरविले असावे, युरोपातील परिस्थिती ची उकल न नीट लावता आल्याने अमेरिका गोंधळात पडली होती तरीही अमेरिकेचा ओढा ब्रिटिन कडे होता.
सेनाबळ व युद्धसज्जता:
ग्रेट ब्रिटीन वगळता सर्व युद्ध खोर राष्ट्रांच्या सेना या शक्ती सैनिकांच्या (क्रॉस्किप्ट) सेना होत्या फ्रान्सची सक्तिसैनि भरतीपद्धती जर्मनीच्या पद्धतीपेक्षा अकार्यक्षम होती.
जर्मन सेना ही शास्त्रेस्त्र्य व प्रशिक्षण दृष्ट्या १९१४ साली सर्वात श्रेष्ठ प्रतीची होती. संग्रामिक साहित्य उत्पादनासाठी जर्मनीची औद्योगिक संघटना भक्कम होती. आक्रमणशील युद्धखोर्तेबद्दलब संरक्षणतेशील युद्ध लढविण्याचे शिक्षण जर्मनीकांना दिले जात होते.
एकंदर युद्धकार्यक्षमतेच्या दृष्टीने फ्रान्सची सेना दुसऱ्या क्रमांकाची होती. तथापि आक्रमक वृत्तीनेच युद्ध लढविण्या वर तिचा भर होता. संरक्षणात्मक अंगाकडे बहुतांश दुलक्ष होते. रंगांगणीय तटबंदी व माशिंगणचा वापर संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात फ्रेंच सेना अनभिज्ञ होती. फ्रेंचांनी मध्यम व भारी तोफ व तोफखाना कडे दुर्लक्ष केले.
- ऑस्ट्रिया हंगेरीची सेना जर्मन सेना दृष्ट्या होती तथापि ८०% सैनिक बिग जर्मन वंशाचे असून त्यांची जर्मन भाषाही अवगत नव्हती. सैनिकांना रशियाविषयी सहानुभूती वाटे. त्यांची राज व राजनिष्ठाही ऑस्ट्रिया विरोधी होती.
ग्रेट ब्रिटनच्या खड्या सैन्यात स्वखुषीने भरती झालेले सैनिक होते. नेतृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. खड्या सैन्याला प्रादेशिक सेना व लोकांना इ स्वसेवी सैन्याचे पाठबळ होते. रशिया जपान युद्धात माशिंनगणचा प्रभाव दिसून आला होता तरीही युद्धखोर राष्ट्रांचा सेनाधिकाऱ्यांना मशीनगनचा सुप्त मारक व संरक्षण शक्तीची पूर्णपणे जाणीव नव्हती.
युद्धयोजना: laduli.in
जर्मनी जनरल आल्फ्रेड फोन श्लिफेन (१८३३ – १९९३) या जर्मन स्टाफ प्रामुख्याने युद्ध पूर्व काळातील(१८९१ – १९०६) जर्मनीला फ्रान्स व रशिया यांच्या विरुद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी काढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती.
श्लिफेन योजनेची पार्श्वभूमी:
श्लिफेन पूर्वी मौलत्के हा जर्मन जनरल स्टाफ प्रमुख होता. ऑस्ट्रिया जर्मनी( १८६६) आणि फ्रान्स प्रशिया ( १८७०) या युद्धातील जर्मन युध्दाच्या अनुभवावरून त्याने खालील प्रमाणे निष्कर्षे काढली.
१) पुढील युद्धातील जर्मनीला मागीलप्रमाणे यश मिळविणे शक्य नाही.
२) पुढील युद्धास फ्रान्स वरील चढाईत रशिया पुढीलप्रमाणे तटस्थ राहणार नाही.
३) जर्मनीची आघाडी फ्रान्सच्या लढाईला दुर्मध्या रशियाचे आक्रमण बहुतांश जर्मनी सेना परतवू शकेल
४) सर्व युरोप पादाक्रांत करण्यास जर्मनी समर्थ नाही आणि तसे करण्याचे आवश्कत नाही. जर्मनी सुरक्षित राहिले म्हणजे पुरेसे झाले.
५). आगामी युद्ध २० वर्षही चालेल. असे त्यांचे मत
ज्येष्ठ मोल्टके नंतर आलेल्या शिल्फेने (१८९१ – १९०६) वरील निष्कर्ष झिडकडले. शिल्फेन योजना म्हणून ओळखली जाणारी योजना त्याचा पुढील मतावर उभारली गेली
१). कोणतेही आधुनिक राष्ट्र दीर्घकाळ युद्ध लढविण्यास समर्थ नाही म्हणून जर्मनीच्या दोन शत्रूंपैकी एकावर संपूर्ण विजय मिळवायचा आणि नंतर उरलेल्या चढाई करून त्याचा निःपात करावयाचा.
२). रशिया व फ्रान्स ह्यांच्या एकंदर सेनाबाळपैकी जातीचे बळ कमी आहे तथापि रशिया काही मोठे राष्ट्र नाही.
३). फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांच्या युतीविरुद्ध युद्ध करावे लागेल तेव्हा सर्व शक्तिनिशी फ्रान्सवर आघात करणे अनिवार्य आहे रशियाच्या अवाढव्य भौगोलिक क्षेत्रामुळे यांच्यावर थोड्या आठवड्यात विजय मिळविणे सोपे नाही. फ्रान्सला प्रथम नेस्तनाबूत कसे करावे यांच्याबद्दल विचार करत असताना श्लिफेनपुढे बऱ्याच अडचणी उभे राहिले शेवटी त्याने आपली स्लिफेन योजना पक्की केली.
१९०६ ही योजना पुढील प्रमाणे:
१). युद्धघोषणा होताच फ्रान्स हॉलम बेल्जियम व लॅक्सबर्गया राष्ट्रांचा तटस्थेचा भंग करणार नाही. बेलफॉर आणि सद्यान यांमधील प्रदेशातून ॲलेक्स लॉरेन जिंकण्यासाठी फ्रांस तयारी करील.
२). जर्मन सैन्य हुल दाखवून ॲलेक्स लॉरेन मध्ये फ्रेंच सैन्याची मुकाबला करील.
३). फ्रेंच सैन्य ॲलेक्स लॉरेन मध्ये गुंतत असताना जर्मन सैन्याचा बहुतांश (भाग पाच) हॉलड बेल्सियम मधून फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला, वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे मुसंडीमारील. त्या मुसंडीमुळे फ्रान्स सेना पिछाडीकडून ॲलेक्स लॉरेन च्या तटबंदी प्रदेशामध्ये गुंडाळली जाईल व तिचा नाश केला जाईल.
४). वरील कारवाई चालू असताना पुढील आघाडीवरील पूर्व प्रशियात रशियाच्या चढाईपुढे जर्मन सेना हळूहळू माघार घेत राहील. व्हिश्च्ल नदीजवळ ही माघार पोहचेपर्यंत, पश्चिम आघाडीवर फ्रेंचांचा प्रभाव होईल, असे श्लिफेनला वाटत असे. फ्रेंचचा पराभव झाल्याबरोबर त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहचून रशियाचा धुव्वा करावयाचा, ही श्लिफेंची दोन आघाडी युद्ध योजना होती. श्लिफेंच्या योजनेवर हुकूम जर प्रत्यक्ष कारवाई झाली असती तर जर्मनी कदाचित विजय प्राप्त करू शकली असती, तथापि तसे घडले नाही.
स्लिफेन नंतर कनिष्ठ हेल्मुट मोल्टके (१८४८ – १९१६) यांने श्लिफेन योजनेत पुढीलप्रमाणे फेरफार केले.
हॉलंडची तटस्था भंग न करता बेल्जियम मधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बागलेवर हल्ला करणे. ॲलेक्स लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे, पूर्व आघाडीवर माघार न घेता पूर्व प्रश्नाच्यावपूर्व सीमेवर रशियाच्या चढाईला विरोध करणे.
या फेरफारचे परिणाम पुढील प्रमाणे झाले.
१). बेल्जियमच्या ल्येजच्या दुर्गसमूहांपुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व येते दोन जर्मन सेना गुंतून पडल्या.
२). ॲलेक्स लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली
३). पूर्व प्रशियात २ लक्ष इतरत्र दोन लक्ष जर्मन सेना संरक्षणात्मक युद्धता गुंतून पडले श्लिफेन आणि कनिष्ठ मोलटेके या दोघांनीही युद्ध योजना राजकीय अंगाला डावळून निव्वळ सैनिकी दृष्टीने आखल्या तेच जर्मनीच्या पराभवामुळे ठरले.
******
१). भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?
उत्तर: हिन्दी आणि इंग्रजी दोन्ही
२). भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली?
उत्तर: प्रेम बिहारी नारायण रायजादा
३). भारतीय राज्यघटनेची अनुसूची कशाची संबंधित आहे?
उत्तर: अधिकृत भारतीय भाषा
४). भारताची संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: कॅनडा
५). भारताची राज्यघटना कधी लागू झाली?
उत्तर: २६ जानेवारी १९५०
६). संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: बी. एन. राव
७). भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ११२ नुसार एका वर्षाचे केंद्रीय ……. हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण असते?
उत्तर: अर्थसंकल्प
८). भारतीय राज्यघटनेच्या राजकीय भाग मुख्यतः कोणत्या राज्यघटनेतून घेतला आहे?
उत्तर: ब्रिटिश संविधान
९). “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?
उत्तर: सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत
१०). प्रस्तावनातील कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि आखंडतेवर भर देतात?
उत्तर: बंधुता
११). संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?
उत्तर: ९ डिसेंबर १९४६
१२). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन “ध्येय आणि आकाक्षांचे” जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
१३). अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि नियंत्रण बाबींच्या तरतुदी कोणत्या अनुसूची मध्ये आहेत?
उत्तर: पाचवी अनुसूची
१४). सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते?
उत्तर: १४ वर्षे
१५). कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सिंधी भाषेचा समावेश केला?
उत्तर: २१ वी घटना दुरुस्ती, १९६७
१६). भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान नागरी संहितेची तरतूद आहे?
उत्तर: कलम ४४
१७). संसदेकडे कायदे करण्याचा उर्वरित अधिकार कोणत्या कलमाखाली असतो?
उत्तर: कलम २४८
१८). संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या किती आहे?
उत्तर: ३३ न्यायाधीश + १ मुख्य न्यायाधीश एकूण ३४ न्यायाधीश
१९). कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते?
उत्तर: इंग्लड ची संसद
२०). १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?
उत्तर: नियमन कायदा १७७३
२१). भारतासाठी संविधान सभेची कल्पना सुरवातीला कोणी मांडली?
उत्तर: एम एन रॉय
२२). भारताचे पहिले व्हाइसरॉय कोण बनले?.
उत्तर: १८५८ मध्ये लॉर्ड कॅनिंग
२३). भारताच्या संविधानवर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते?
उत्तर: संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी
२४). राज्याचा राज्यपालांना कोण शपथ देते?
उत्तर: उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
२५). न्यायालयाने मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना काय म्हणतात?
उत्तर: मित्र क्युरी
२६). भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अ अंतर्गत एक आयोग असेल त्याला काय म्हणतात?
उत्तर: राष्टीय अनुसूचीत जमाती आयोग
२७). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद नवीन राज्य स्थापित करू शकते?
उत्तर: कलम ३
२८). कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय २१ वर्षावरुण १८ वर्षे करण्यात आले?
उत्तर: ६१ वी घटनादुरुस्ती, १९८८
२९). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन ध्येय आणि आकाक्षांचे जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
३०). जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: जिल्हाधिकारी
३१). भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
उत्तर: भारताचा महान्यायवादी
३२). कोणत्या घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
उत्तर: गुजरात
३३). सरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सामंत झाला नाही तर काय होऊ शकते?
उत्तर: एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.
३४). भारतीय संसदेची स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती आहेत?
उत्तर: १) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण. २) कामगिरीचे मूल्यमापन व देखरेख. ३)राज्यशासनाच्या कार्याचे मूल्यमापन
३५). वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास
उत्तर: पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
३६). संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्य नाही?
उत्तर: माता व पित्याचा भारतात जन्म
३६). भारताचे कोणते न्यायाधीश होते ज्याने काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली?
उत्तर: एम हिदायतुल्लां
३७). भारतीय संविधानाने नागरीकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?
उत्तर: उद्देशपत्रिका
३८). आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिठेचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हटले आहे.
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू
३९). शिक्षणाच्या व्यावसायिकांवर कोणत्या समितीने भर दिला?
उत्तर: चटोपाध्याय समिती
४०). निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा.
उत्तर: १) मतदार संघाची आखणी करणे. २)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे
४१). विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
उत्तर: २५ वर्षे
४२). महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
उत्तर: १ मे १९६२
४३). भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती आखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?
उत्तर: तीन
४४). राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहेत?
उत्तर: राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार संबंधित तरतुदी
४५). राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यशील राहील हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
उत्तर: ४२ वी घटनादुरुस्ती
४६). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली?
उत्तर: १७९३ चा सनदी कायदा
४७). भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबद सुचवतो?
उत्तर: मूलभूत कर्तव्ये
४८). राष्टीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
उत्तर: ५ वर्षाचा
४९). संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणूक पौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?
उत्तर: ३२६
५०). आंतरराष्टीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?
उत्तर: डॉ नागेंद्र सिंह
५१). भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
उत्तर: संसद
५२). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
उत्तर: ४४
५३). राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
उत्तर: कलम २४
५४). ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमाला दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली?
उत्तर: पंचायत समिती
५५). ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
उत्तर: जिल्हा परिषदची स्थायी समिती
५६). सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: उपसरपंच
५७). स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणा मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
उत्तर: फ्रान्सची राज्यक्रांती
५८). राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांनी भूमिका दिसून येते?
उत्तर: राज्यघटनेचा सरनामा
५९). आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगीत होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेद्वारे स्वीकारली?
उत्तर: वायमार प्रजासत्ताक ची घटना
६०). घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेचा आधारे झाली?
उत्तर: कॅबिनेट मिशन
६१). जनमत हा कोणत्या प्रकारचा शासन व्यवस्थे चा अविभाज्य घटक आहे?
उत्तर: प्रत्यक्ष लोकशाही
६२). सार्वजनिक निवडणुकीनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: सरपंच
६३). जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर: वसंतराव नाईक
६४). महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय ?
उत्तर: वसंतराव नाईक
६५). राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय ……………या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
उत्तर: केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार
६६). राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
उत्तर: पंतप्रधान
६७). संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: एच सी मुखर्जी
६८). संविधान सभेच्या तात्पुरती अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: डॉ सच्चितानंद सिन्हा
६९). सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांची नेमणूक कोण करतात?
उत्तर: सरन्यायाधीसांचे आल्याचे राष्ट्रपती
७०). आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते?
उत्तर: निवडणूक आयोग
*****समाप्त*****
१). भारतातील पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर, दक्षिण भारतातील सर्वात उंच बिंदू आणि हिमालय काराकोरम प्रणालीच्या बाहेरील भारतातील सर्वांत बिंदू ……..आहे.
उत्तर: अनामुडी (केरळ)
२). भारतातील सर्वात जास्त कोळसा उत्पादक राज्य कोणते दोन आहेत?
उत्तर: झारखंड आणि छत्तीसगड
३). भारतातील कोणते राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते?
उत्तर: उत्तराखंड
४). भारतातील कोणत्या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी विभेदक तापाची संकल्पना प्रामुख्याने देण्यात आली होती?
उत्तर: मान्सून
५). तालचर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: ओडिशा
६). भारतातील कॉफी उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
उत्तर: कर्नाटक
७). भारतातील पशुधनाच्या एक तृतीयांश लोकसंख्या कोणत्या राज्याच्या गटात आहे?
उत्तर: मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेश
८). जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: नाईल नदी
९). जगातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
उत्तर: कॅस्पियन समुद्र
१०). जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे?
उत्तर: भारत
११). जगातील सर्वात मोठी पाणलोट क्षेत्र असलेली नदी कोणती आहे?
उत्तर: व्होल्गा नदी
१२). जगातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे?
उत्तर: मेक्सिकोची खाडी
१३). भारताच्या हवामानाचे वर्णन करण्यासाठी वापरलेला सामान्य शब्द कोणता आहे?
उत्तर: उष्णकटिबंधीय मान्सून
१४). ईशान्येकडील व्यापारी वाटे कोणत्या ऋतूत भारतात प्रभावी असतात?
उत्तर: हिवाळा
१५). भारत आपली सीमा अफगाणिस्ताण आणि पाकिस्तान सोबत कोणत्या दिशेने सामायिक करतो?
उत्तर: वायव्य
१६). भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे?
उत्तर: राजस्थान
१७). अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र धूनीचे नाव काय आहे?
उत्तर: मलाक्का सामुद्रधुनी
१८). पृथ्वीच्या पृष्ठ भागाच्या सर्वात जवळचा थर कोणता आहे ज्यामध्ये ऋतू उद्भवतात?
उत्तर: तपांबर
१९). कळ्या मृदे साठी सर्वात योग्य नगदी पीक कोणते आहे?
उत्तर: कापूस
२०). पूर मैदाने किंवा खोऱ्यामध्ये जलोळ साठे म्हणून आढळणारी धातू खनिजे कोणत्या नावाने ओळखली जातात?
उत्तर: प्लेसर ठेवी
२१). असे कोणते खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहे? ज्यांनी १९५८ मध्ये प्रथम सौर वाऱ्याचा अस्तित्वाचा सिद्धांत मांडला, ते पहिले जिवंत व्यक्ती ठरले ज्यांच्या नावावर नासाने अंतराळ हे नाव दिले.
उत्तर: युजिन पार्कर
२२). जमीन आणि समुद्र यांच्यातील सुमारेषेला काय म्हणतात?
उत्तर: पूळंण
२३). ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारी कारणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली?
उत्तर: ऊस, कापूस, ताग,नीळ, तंबाखू व अफू
२४). जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कमीत कमी फायदा झालेले क्षेत्र कोणते आहे?
उत्तर: कृषी क्षेत्र
२५). भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त अन्न धान्य उत्पादक आहे?
उत्तर: उत्तरप्रदेश
२६). शेती बदलण्याचे दुसरे नाव काय आहे?
उत्तर:
झूम
२७). लोकसंख्या शास्त्रीय लाभांशासाठी कोणती वय रचना महत्त्वाची आहे?
उत्तर: ०१४ आणि ६० आणि त्या वरील
२८). लोकसंख्येच्या वितरणावर परिमाण घटक कोणते आहेत?
उत्तर: हवामान, माती, स्थलरूप व पाणी
२९). २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष आणि महिला साक्षरतेच्या दरात काय फरक आहे?
उत्तर: १६.६८ टक्के
३०). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे?
उत्तर: हरियाणा
३१). जर एखाद्या व्यक्तीने जनगणनेच्या आधीच्या वर्षात ………महिन्या पेक्षा कमी काम केले असेल तर ती अल्प रोजगारात असल्याचे म्हटले आहे?
उत्तर: ६
३२). औद्योगिक दृष्ट्या विकसित शहरी केंद्र सामान्य कशाने वेढलेली असतात?
उत्तर: शेतीप्रधान आणि ग्रामीण भाग
३३). बँकांना बँकर म्हणून …….हे शेवटच्या उपायचे सावकार म्हणून देखील कार्य करते?
उत्तर: भारतीय रिझर्व्ह बँक
३४). नागरी केंद्राद्वारे देऊ केलेल्या फायद्याचा वापर करण्यासाठी एकत्र येण्याचा कल असलेल्या उद्योगांचा समूह कोणता आहे? त्याला काय म्हणून ओळखले जाते?
उत्तर: समूहा अर्थव्यवस्था
३५). जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?
उत्तर: व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क
३६). भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासाच्या संदर्भात कोणते वर्ष महान विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
उत्तर: १९२१
३७). कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही?
उत्तर: सिक्किम
३८). कोणते पीक खरीब पिकांचे उदाहरण आहे?
उत्तर: कापूस
३९). श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
उत्तर: कृष्ण नदी
४०). २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
उत्तर: सिक्किम
४१). दीर्घ मुदतीच्या कर्जावर RBI किती व्याजदर आकारते?
उत्तर: बँकदर
४२). सरकारच्या अलीकडच्या GST सुधारणा अंतर्गत कोणत्या दोन दुग्धजन्य पदार्थांना GST मधून पूर्णपणे वगळले आहे?
उत्तर: दूध आणि पनीर
४३). कोणत्या खताच्या इनपुटवर GST १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे?
उत्तर: अमोनिया, सल्फ्युरिक,आम्ल, नायट्रिक आम्ल
४४). केंद सरकारच्या अंदाजानुसार २०२३,२४ च्या उपभोग डेटावर आधारित GST २.० सुधारण्याचे निव्वळ आर्थिक परिणाम काय आहेत?
उत्तर: ४८,००० कोटी
४५). सुवर्ण क्रांती चा संबंध कशाची आहे?
उत्तर: फलोत्पादन आणि मध
४६). डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते?
उत्तर: प्राथमिक विभाग
४७). कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रथापित करण्याचे प्राथमिक उदिष्ट होते?
उत्तर: तिसरी पंचवार्षिक योजना
४८). पहिल्या पंचवार्षिक योजनेच लक्ष कशावर केंदीत होते?
उत्तर: कृषी क्षेत्र
४९). महात्मा गांधीं नवीन २० रुपयाच्या नोटांच्या मागील बाजूस कोणती प्रतिमा आहे?
उत्तर: एलोरा लेणी
५०). नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९५० साली
५१). महाराष्ट्रात स्थित भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे?
उत्तर: कोयना जलविद्युत प्रकल्प
५२). महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?
उत्तर: संजय गांधी राष्टीय उद्यान
५३). महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील आढळले जाते?
उत्तर: राधा नागरी वन्यजीव अभयारण्य
५४). भारतीय राज्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर: तिसरा
५५). महाराष्ट्रातील सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
उत्तर: रायगड
५६). कोणत्या नदीला ट्रान्स हिमालय नदी असे संबोधले जाते?
उत्तर: सतलज
५७). चांदोली राष्टीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
५८). नामेरी व्याग्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: आसाम
५९). पर्यावरण आणि वन मंत्रालयाने कोणते भारतातील पहिले सागरी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले?
उत्तर: कच्छेचे आखात
६०). रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राज्यस्थान
६१). केबुल लामजाओ नॅशनल पार्क कोणत्या सरोवरावर आहे?
उत्तर: लोकतक सरोवर
६२). पृथ्वीला स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?
उत्तर: २३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद
६३). सुदान देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर: आफ्रिका
६४). असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाहीत?
उत्तर: स्विझरलँड
६५). जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
उत्तर: प्रशांत महासागर
६६). भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: गंगा नदी
६७). कोणत्या देशाला “सूर्योदयाची भूमी” असे संबोधले जाते?
उत्तर: जपान
६९). भूमध्य रेषा सर्वाधिक वेळा कोणत्या खंडातून जातात?
उत्तर: आफ्रिका
७०). स्वातंत्र्यापूर्वी भारताचे लोकसंख्या शास्त्रीय प्रोफाइल वसाहतीच्या नियमामुळे झालेल्या सामायिक आर्थिक मागासलेपणाचे प्रतिबिंब करते, स्वातंत्र्य पूर्वीचा आरोग्यसेवा आणि साक्षरता आकडेवाडीचे सर्वोत्तम वर्णन करतो?
उत्तर: उच्च जन्मदर आणि मृत्यूदरांसह कमी आयुर्मान
७१). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर: पुद्दुचेरी
७३). भारताच्या लोकसंख्या च्या वाढीचा दर कधी पासून घसरत आहे?
उत्तर: १९८१
७४). स्थलांतराचा मूलभूत घटक कोणता आहे?
उत्तर: जीवनाची सुरक्षा
७५). जनसंख्यीय लाभांश म्हणजे काय?
उत्तर: १५ ते ५९ वर्ष वयोगटातील कार्यशील लोकसंख्या
७६). लोकसंख्या शास्त्र जनक कोणास म्हटले जाते?
उत्तर: कार्ल मार्क्स
७७). पहिली जनगणना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर: लॉर्ड मेयो
७८). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर: मिझोराम
७९). कोणते वर्ष लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
उत्तर: १९२१
८०). २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त महानगरे कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर: उत्तर प्रदेश
*****समाप्त*****
