१)  सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?

   गणेश वासुदेव जोशी 

२)  “दर्पणकार”असे कोणाला म्हटले जाते?

    बाळशास्त्री जांभेकर 

३)  महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

        १८२७

४)  महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत?

   गोपाळ हरी देशमुख 

५)  बॉम्बे चे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? 

   १९९५

६)  मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा सभा मतदार संघ आहेत?

  दोन

७)  मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण किती विधानसभा मतदार संघ आहेत? 

     १०

८)  मुंबई महानगर पालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो?

   मुंबई महानगर पालिका १८८८

९)  महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईतील कोणत्या परिसरात आहे?

   नरिमन पॉईंट 

१०)  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

  मुंबई 

 

   

  

Related Posts

१).  महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर:  १ मे १९६० साली 

२).  महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते?

उत्तर:  राधानगरी वन्यजीव अभयारण्य 

३).  महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?

उत्तर:  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

४).  महाराष्ट्रातील आजपर्यंत अस्तित्वात असलेले सर्वात जुने मातीचे धरण कोणते आहे?

उत्तर:   धामापूर धरण

५).  नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

उत्तर:  

६).  कोल्हापूर व कुराड यांच्या मध्ये कोणता घाट आहे?

उत्तर:  हनुमंते घाट

७).  कृष्ण व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली?

उत्तर:  शंभू महादेव

८).  पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

उत्तर:  नागपूर

९).  जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

उत्तर:  युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

१०).  वनस्पती शास्त्रनुसार फायबर वनस्पती पासून बास्ट फायबर मिळतात, प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणता भागात आढळतात?

उत्तर: रसवाहिन्या 

११).  जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?

उत्तर:  नाथसागर

१२).  पश्चिम घाटातली महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?

उत्तर:  बोरघाट

१३).  अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

उत्तर:  वैराट शिखर

१४).  एड्स रोगांचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?

उत्तर:   श्वेतपेशी 

१६).  जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

उत्तर:  व्हॅक्टिन सिटी 

१७).  सामाजिक न्याय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा केला जातो?

उत्तर:  २६ जून 

१८).  पुस्तक मुद्रित करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?

उत्तर:   चीन

१९).  भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?

उत्तर:  सिकंदर

२०).  उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे?

उत्तर:  शेळी

२१).  १ मे १०६० साली महाराष्ट्रात किती जिल्ह्याचा समावेश होता?

उत्तर:  २६

२२).  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना १९२५ मध्ये कोणत्या ठिकाणी केली?

उत्तर:  मोझरी

२३).  महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?

उत्तर:   डॉ बाबासाहेब आंबेडकर 

२४).  महात्मा फुले यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर:  यशवंत

२५).  २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या मध्ये कोणता करार झाला?

उत्तर:  पुणे करार

२६).  महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?

उत्तर:   दक्षिण कोकण 

२७).  लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

उत्तर:  ३६६ दिवस

२८).  कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

उत्तर:   करंडी तेल

२९).  खाद्यपदार्थत खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवन सत्त्वाचा विनाश होतो?

उत्तर:   क जीवनसत्व 

३०).  काकडी किंवा टरबुज या सारख्या फळभंज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?

उत्तर:  ९२%

३१).  वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

उत्तर:  कार्बन डायक्साइड

३२).  विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?

उत्तर).  व्हायरोलॉजी 

३३).  त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?

उत्तर:  मेलानिन 

३४).  भारतीय चलनातील कोणत्या नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो नाही?

उत्तर:  १

३५).  मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बारगड्यांची संख्या किती असते?

उत्तर:  २४

३६).  भारतीय चलनाच्या नोटांवर किती भाषेचा लिहिल्या गेल्या आहेत?

उत्तर:  १७

३७).  जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पिक कोणते आहे?

उत्तर:  गहू

३८). विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?

उत्तर:  टांगस्टन 

३९).  चांदी या धातूंचा अनुक्रमांक ४७ असून त्या धातूची रेणुसुत्रे काय आहे?

उत्तर:  Ag

४०).  रक्ताच्या तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगांचे लक्षण आहे?

उत्तर:  मलेरिया

४१).  कोरोना विषाणूला राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले आहे?

उत्तर:  जागतिक आरोग्य संघटना 

४२).  मुंबई व्हा वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर:  एकनाथ शिंदे 

४३).  भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे ८ आगस्ट २०१९ रोजी बंद करण्यात आली?

उत्तर:  समझोता एक्सप्रेस 

४४).  हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर:  तहसीलदार

४५).  महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांचा सीमा रेषा आहेत?

उत्तर:  गुजरात राज्य व दादर नगर हवेली

४६). कोणता जिल्हा आकाराने लहान व लोकसंख्येने मोठा आहे?

उत्तर:  मुंबई

४७).  प्रवरा नदीने खोऱ्यात कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जातात?

उत्तर:  ऊस 

४८).  विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात?

उत्तर:  चिखलदरा

४९). आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला?

उत्तर:  शिरढोण जी. रायगड 

५०).  महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  वर्धा 

५१).  भारत हे नाव कोणत्या प्राचीन राज्याशी संबंधित आहे?

उत्तर: भरत चक्रवती 

,५२).  पूर कालव्यांची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  पंजाब

५३).  भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते?

उत्तर:  वायव्य भागात

५४).  भारतात एकूण पिकाखालील जमिनीपैकी एकूण किती टक्के जमीन तांदळाखाली आहे?

उत्तर:  २२%

५५).  डबल शतक झळकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट पटू कोण आहे?

उत्तर:  मिताली राज

५६).  आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणूज कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर:   डॉ नागेंद्र सिंह 

५७).  कोणत्या राज्यात ”  नूआखाई” उत्सव साजरा केला जातो?

उत्तर:  ओडिशा

५८).  सार्वजनिक सभा १८७० साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण आहेत:

उत्तर:  ग. वा. जोशी

५९).  राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?

उत्तर:  कटक

६०).  पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान होणारी दीर्घकालीन वाढ ही ……..म्हणून ओळखली जाते.

उत्तर:   जागतिक तापमान वाढ

६१).  राज्यस्थान मध्ये कोणत्या शहरात ” राज्यस्थान आंतरराष्ट्रीय” लोककला महोत्सव म्हणून साजरा केला जातो?

उत्तर:  जोधपूर

६२).  पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर:  स्वामी विवेकानंद 

६३).   साहित्याचा पहिला नोबल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या ………पुस्तकास मिळाला?

उत्तर:  गीतांजली

६४).  जुलै २००२ ते २००७ या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?

उत्तर:   ए. पी.जे अब्दुल कलाम

६५).  देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?

उत्तर:   मन की बात

६६).  परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली डॉ महिला कोण होत्या?

उत्तर:  आनंदीबाई जोशी 

६७). तालुक्यातील पिकांची अनिवारी ठरविण्याचा अधिकारी कोणत्या अधिकारास आहे?

उत्तर:  तहसीलदार

६८).  पंचायत राज समितीचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?

उत्तर:   राजस्थान व आंध्रप्रदेश 

६९). ” व्हॅली ऑफ फ्लॅवर्स” राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे जे भारतातील कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  उत्तराखंड 

७०).  जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर:   हिम बिबट्या

७१).  भारताचे सर्वात खोल व भुवाष्टीय असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?

उत्तर:  पूर्व किनारपट्टी 

७२).  अल्प्संख्याक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते यांचे २०१४ मध्ये निधन झाले?

उत्तर:  ए आर अंतुले

७३).  राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कोठे चालू करण्यात आला?

उत्तर:  अहमदनगर लोणी प्रवरा

७४). भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना ” कुल्टी” कोणत्या राज्यात सुरू झाला?

उत्तर:  पश्चिम बंगाल 

७५).  कोणत्या क्रांतिकारकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर या ठिकाणी झाला होता?

उत्तर: सेनापती बापट 

७६). नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती, व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

उत्तर:  पंतप्रधान 

७७).  विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन यांचा वध कोणी केला?

उत्तर:  अनंत लक्ष्मण कान्हेरे

७८). उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:  जयपूर

७९).  बेडसा बेणे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  पुणे

८०). पहिला दिल्ली दरबार १८७७ मध्ये कोणी भरवला होता?

उत्तर:  लॉर्ड लिटन 

 

*****समाप्त*****

१).  भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते?

उत्तर:  मसुदा समिती

२).  पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण होते?

उत्तर:  डॉ बाबासाहेब आंबेडकर 

३).  जैन चे पहिले शिल्पकार कोण होते?

उत्तर:  ऋषभ देव

४).  सिंधू स्वंस्कृतीच्या कोणती ठिकाणी नैमिर्तीस्थान सापडले?

उत्तर:  लोथल

५).  सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?

उत्तर:   ऋग्वेद 

६).  हडप्पा सस्कृति प्रथम कोणत्या वर्षात सापडली?

उत्तर:  १९२१

७).  बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा स्थळीय शहर कोणते आहे?

उत्तर:  चाहूंदडो

८).  अशोकाने कोणते शिलालेखात ” प्रत्येक मानव माझे मुल आहे” असा उल्लेख केला आहे?

उत्तर:  मेजर रॉक एडिक्ट 

८).  स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा कोणत्या माध्यमातून प्रथमच करण्यात आली?

उत्तर:  बहिष्कार ठराव, १९०५

९).  १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते?

उत्तर:  चेम्सफोर्ड 

१०).  कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधीं यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली?

उत्तर: सविनय कायदेभंग 

११).  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या कोणत्या अधिवेशनात वनडे मातरम् हे प्रथम गीत गायले?

उत्तर: १८९६

१२).  गांधी आर्यविन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता?

उत्तर:  सविनय कायदेभंग

१३).  भारत सरकार अधिनियम १९१९ मध्ये प्रांतीय सरकारची कार्ये राखीव आणि हस्तांतरित विषयांमध्ये विभागली गेली,  आणि कोणते विषय राखीव म्हणून विभागले गेले?

उत्तर:  १) न्याय प्रशासन.  २). जमीन महसूल. ३). पोलिस

१४).  आखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एम आय सी सी ) ची भारत छोडो प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बैठक …….अधिवेशनात आली?

उत्तर:   मुंबई

१५).  ग्रीक लेखकांनी कोणाला अमित्रघट ही पदवी दिली?

उत्तर:  बिंदुसार 

१६).  मोहन्जोदारों मध्ये नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातू पासून बनलेली होती?

उत्तर:  कांस्य 

१७).  समुद्र गुप्तांचा दरबारी कवी कोण होता?

उत्तर:  हरिसेन 

१८).  बौद्ध धर्मात त्रिरत्न च अर्थ काय आहे?

उत्तर:  बुद्ध (धम्म) धर्म, संघ

१९).  फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी कोणत्या वर्षी आयफेल टॉवर बांधला गेला?

उत्तर:  १८८९

२०).  बोस्टन टी पार्टीची घटना कोणत्या वर्षी घडली?

उत्तर:  १७७३

२१).  देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला कोण होत्या?

उत्तर:  सिरिमावो भंडारनायके

२२).  हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशहा होता?

उत्तर:  जर्मनी 

२३).  १८ नोव्हेंबर २००४ रोजी, भारतात राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर:  एम एस स्वामीनाथन

२४).  नाबार्डची स्थापना कोणत्या शिफारशीवर करण्यात आली?

उत्तर:  बी. शिवरामनं समिती

२५).  दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेचा आढावा घेण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?

उत्तर:  सुरेश तेंडुलकर समिती

२६). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एक आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे?

उत्तर:  कलम ११२

२७).  २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयी पक्ष युतीने किती जागा जिंकल्या होत्या ?

उत्तर:  ५६ जागा जिंकल्या, JMM नेतृत्वाखालील INDIA आघाडी 

२८).  भारताचे जनरल रजिस्टर आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर:  गृहमंत्रालय

२९).  कोणत्या राज्यात लोकसभेच्या जागा सर्वात जास्त आहेत?

उत्तर:  पश्चिम बंगाल 

३०).  EVM किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन कोणत्या राज्यात प्रथमच वापरण्यात आली?

उत्तर:  केरळ

३१).  भारतात, राष्ट्रीय मनवधिकार आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर:  गृह मंत्रालय

३२).  भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?

उत्तर:  कलम १६८

३३).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांकडून केली जाते?

उत्तर:  कलम १६४

३४).  भारतीय राज्य घटनेतील कोणता कलम राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे?

उत्तर:  कलम १५९

३५).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेऊ शकतात?

उत्तर:  कलम २००

३६).  भारतीय संविधानाच्या कोणत्या काळामध्ये अशी तरतूद आहे की भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने व्यक्त केल्या जातील?

उत्तर:  कलम ७७ (१)

३६).  “युनिफॉर्म सिव्हिल कोड” (uniform civil code) कशामध्ये नमूद केले आहे?

उत्तर:  राज्याच्या धोरणाची प्रमुख तत्वे

३७).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याने लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे?

उत्तर:  कलम ३८

३८).  कलम ३२ भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?

उत्तर:  भाग तीन

३९).  भारतीय राज्यघटनेतील कलम २१A कोणते अधिकार प्रदान करते?

उत्तर:  शिक्षण 

४०).  भारतीय संविधानातील नागरिकत्व हे कलम कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित करते?

उत्तर:  ब्रिटन

४१).  भारतीय संविधानाच्या ८ व्या काळामध्ये किती भाषेचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर:   २२ 

४२).  भारतात एकूण किती राज्ये आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर:  २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश 

४३).  भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये कोठे फडकल्याचे सांगितले जाते?

उत्तर:  कोलकाता

४४).  दिल्लीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची किती कार्यालये आहेत?

उत्तर:  २

४५).  कोणती संस्था भारतातील नागरी उड्डाण पायाभूत सुविधांचे नियमन करते?

उत्तर:  नागरी उड्डाण महासंचालय

४६).  नाबार्ड १९८२ मध्ये अस्तित्वात आले होते, सुरवातीला किती भांवलासह त्याची स्थापना करण्यात आली होती?

उत्तर:  १०० कोटी

४७).  राज्यघटनेतील कोणत्या कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा , मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत?

उत्तर:  कलम २४३

४८).  पंचायत राज संस्था कशाच्या अंतर्गत आली?

उत्तर:  ७३ वी ७४ वी घटनादुरुस्ती 

४९).  वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या पंचायती राज संस्थान देण्यात येणारे अनुदान कोणाला द्यावे?

उत्तर:  ग्रामपंचायत

५०). पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर:  राज्यस्थान 

५१).  पंचायत समितीचे मुख्य अधिकारी कोण असतात?

उत्तर:  विकास अधिकारी.

५२).  २०२५ मध्ये स्थापन झालेल्या हळद मंडळाचे  मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:  निजामाबाद

५३).  आतंरराष्ट्रीय स्तरावर जागतिकीकरणाला चालना देणारी जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली होती?

उत्तर:  १९९५

५४).  जुलै १९४४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा ब्रेटनवुड्स परिषदेमध्ये कोणत्या अंतरराष्ट्रीय संस्थेची संकल्पना मांडण्यात आली?

उत्तर:  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

५५).  नोव्हेंबर २०२० पर्यंत जागतिक व्यापार संघटनेत किती देशाचे सदस्य तत्त्व आहे?

उत्तर:  १६४

५६).  भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?

उत्तर: १६८

५७).  वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेला तिची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी कमाल किती वेळ मर्यादा असते?

उत्तर:  ६ महिने

५८).  खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात?

उत्तर:   मिश्र अर्थव्यवस्था

५९).  लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली?

उत्तर:  स्वीडम

६०).  साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशांतर्गत घेण्यात आली?

उत्तर:  चीन

६१).  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषण कोणती आहे?

उत्तर: शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

६२).  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रह कधी केला?

उत्तर:  २० मार्च १९२७

६३).  महाराष्ट्र राज्याचा जलविभाजक पर्वत कोणता आहे?

उत्तर:  सह्याद्री पर्वत

६४). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण जास्त आहे?

उत्तर:  गडचिरोली

६५).  महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  सिंधुदुर्ग

६६).  महाराष्ट्रात चंद्रपूर,गडचिरोली भागामध्ये कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?

उत्तर,: पानझडी जंगल

६७).  महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?

उत्तर:  दक्षिण कोकण

६८). महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?

उत्तर:  चंद्रपूर

६९).  महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?

उत्तर: सोलापूर

७०).  हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?

उत्तर:  रामायण, महाभारत

७१).  कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात?

उत्तर:  उंट 

७२).  भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते आहे?

उत्तर:  अहमदाबाद 

७३).  पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

उत्तर:  भांगडा

७४).  स्काऊट गाईड च्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?

उत्तर:  जांबोरी 

७५).  पहिले भारतीय आय सी एस अधिकारी कोण होते?

उत्तर:  सत्येंद्रनाथ टागोर

******समाप्त******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *