१).  भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?

उत्तर:  हिन्दी आणि इंग्रजी दोन्ही

२).  भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली?

उत्तर:  प्रेम बिहारी नारायण रायजादा

३).  भारतीय राज्यघटनेची अनुसूची कशाची संबंधित आहे?

उत्तर:  अधिकृत भारतीय भाषा

४).  भारताची संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?

उत्तर:  कॅनडा

५).  भारताची राज्यघटना कधी लागू झाली?

उत्तर:  २६ जानेवारी १९५०

६).   संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर:  बी. एन. राव

७).  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ११२ नुसार एका वर्षाचे केंद्रीय ……. हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण असते?

उत्तर:  अर्थसंकल्प

८).  भारतीय राज्यघटनेच्या राजकीय भाग मुख्यतः कोणत्या राज्यघटनेतून घेतला आहे?

उत्तर:  ब्रिटिश संविधान

९).  “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?

उत्तर:  सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत

१०).  प्रस्तावनातील कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि आखंडतेवर भर देतात?

उत्तर:  बंधुता

११).  संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?

उत्तर:  ९ डिसेंबर १९४६

१२).  राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन “ध्येय आणि आकाक्षांचे” जाहीरनामा म्हणून कोणी केले?

उत्तर:  केसी व्हेअर

१३).  अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि नियंत्रण बाबींच्या तरतुदी कोणत्या अनुसूची मध्ये आहेत?

उत्तर:  पाचवी अनुसूची

१४).  सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते?

उत्तर:  १४ वर्षे

१५).  कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सिंधी भाषेचा समावेश केला?

उत्तर:  २१ वी घटना दुरुस्ती, १९६७

१६).  भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान  नागरी संहितेची तरतूद आहे?

उत्तर:  कलम ४४

१७).  संसदेकडे कायदे करण्याचा उर्वरित अधिकार कोणत्या कलमाखाली असतो?

उत्तर:  कलम २४८

१८).  संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या किती आहे?

उत्तर:  ३३ न्यायाधीश + १ मुख्य न्यायाधीश एकूण ३४ न्यायाधीश

१९).  कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते?

उत्तर:  इंग्लड ची संसद

२०).  १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?

उत्तर:   नियमन कायदा १७७३

२१).  भारतासाठी संविधान सभेची कल्पना सुरवातीला कोणी मांडली?

उत्तर:  एम एन रॉय

२२).  भारताचे पहिले व्हाइसरॉय कोण बनले?.

उत्तर:  १८५८ मध्ये लॉर्ड कॅनिंग

२३).  भारताच्या संविधानवर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते?

उत्तर:  संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी

२४).   राज्याचा राज्यपालांना कोण शपथ देते?

उत्तर:  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

२५).  न्यायालयाने मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना काय म्हणतात?

उत्तर:  मित्र क्युरी

२६).  भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अ अंतर्गत एक आयोग असेल त्याला काय म्हणतात?

उत्तर:  राष्टीय अनुसूचीत जमाती आयोग

२७).  भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद नवीन राज्य स्थापित करू शकते?

उत्तर:  कलम ३

२८).  कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय २१ वर्षावरुण १८ वर्षे करण्यात आले?

उत्तर:  ६१ वी घटनादुरुस्ती, १९८८

२९). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन ध्येय आणि आकाक्षांचे जाहीरनामा म्हणून कोणी केले?

उत्तर:  केसी व्हेअर

३०).  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?

उत्तर:  जिल्हाधिकारी

३१).  भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?

उत्तर:  भारताचा महान्यायवादी

३२).  कोणत्या घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?

उत्तर:  गुजरात

३३).  सरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सामंत झाला नाही तर काय होऊ शकते?

उत्तर:  एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.

३४).  भारतीय संसदेची स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती आहेत?

उत्तर:  १) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण.                       २) कामगिरीचे  मूल्यमापन व देखरेख.                             ३)राज्यशासनाच्या कार्याचे मूल्यमापन

३५).   वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास

उत्तर:  पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.

३६).  संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्य नाही?

उत्तर:  माता व पित्याचा भारतात जन्म

३६). भारताचे कोणते न्यायाधीश होते ज्याने काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली?

उत्तर:  एम हिदायतुल्लां

३७).  भारतीय संविधानाने नागरीकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?

उत्तर:  उद्देशपत्रिका

३८).  आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिठेचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हटले आहे.

उत्तर:  पंडित जवाहरलाल नेहरू

३९). शिक्षणाच्या व्यावसायिकांवर कोणत्या समितीने भर दिला?

उत्तर:  चटोपाध्याय समिती

४०). निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा.

उत्तर:  १) मतदार संघाची आखणी करणे.                                   २)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे

४१).   विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?

उत्तर:  २५ वर्षे

४२).  महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?

उत्तर:  १ मे १९६२

४३).  भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती आखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?

उत्तर:  तीन

४४). राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहेत?

उत्तर:  राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार संबंधित तरतुदी

४५).  राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यशील राहील हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?

उत्तर:  ४२ वी घटनादुरुस्ती

४६).  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली?

उत्तर: १७९३ चा सनदी कायदा

४७). भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबद सुचवतो?

उत्तर:  मूलभूत कर्तव्ये

४८).  राष्टीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

उत्तर:  ५ वर्षाचा

४९).  संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणूक पौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

उत्तर:  ३२६

५०).  आंतरराष्टीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

उत्तर:  डॉ नागेंद्र सिंह 

५१).  भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

उत्तर:  संसद

५२).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

उत्तर:  ४४

५३). राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?

उत्तर:  कलम २४

५४).  ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमाला दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली?

उत्तर:  पंचायत समिती

५५).  ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?

उत्तर:  जिल्हा परिषदची स्थायी समिती 

५६).  सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर:  उपसरपंच

५७). स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणा मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?

उत्तर:  फ्रान्सची राज्यक्रांती

५८).  राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांनी भूमिका दिसून येते?

उत्तर:  राज्यघटनेचा सरनामा 

५९).  आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगीत होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेद्वारे स्वीकारली?

उत्तर:  वायमार प्रजासत्ताक ची घटना

६०).  घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेचा आधारे झाली?

उत्तर:  कॅबिनेट मिशन

६१).  जनमत हा कोणत्या प्रकारचा शासन व्यवस्थे चा अविभाज्य घटक आहे?

उत्तर:  प्रत्यक्ष लोकशाही

६२).  सार्वजनिक निवडणुकीनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?

उत्तर:  सरपंच

६३).  जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस कोणत्या समितीने  केली होती?

उत्तर:  वसंतराव नाईक 

६४). महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय ?

उत्तर:  वसंतराव नाईक 

६५).  राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय ……………या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

उत्तर:  केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार

६६). राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

उत्तर:  पंतप्रधान

६७).  संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

उत्तर: एच सी मुखर्जी 

६८).  संविधान सभेच्या तात्पुरती अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर:  डॉ सच्चितानंद सिन्हा 

६९).  सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांची नेमणूक कोण करतात?

उत्तर:  सरन्यायाधीसांचे आल्याचे राष्ट्रपती 

७०).  आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते?

उत्तर:  निवडणूक आयोग 

*****समाप्त*****