1. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
  2. सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरी लाटा ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
  3. मुंबईजवळ मुबई हाय येथे भारतातील सर्वात जास्त खनिज तेलसाठा आहे.
  4. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
  5. तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे.
  6. जैतापूर हे महाराष्ट्रातील नियोजित अणुऊर्जा केंद्र आहे.
  7. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खपोली  (जिल्हा रायगड) येथे उभारले आहे.

      8.  डॉ. होमी भाभा हे भारतातील अणुऊर्जा                         संशोधनाचे  जनक आहेत.

       9.  पालघर जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे राज्यातील                     पहिला पवमफर्म उभारण्यात आले आहे.

     10.  कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्पास गोवा                  राज्याचे सहकार्य लाभले आहे.

     11.  अँथ्रसाईट हा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे.

      12.  अँथ्रसाईट कोळस्यामध्ये कार्बन चे प्रमाण           सर्वात जास्त असते तर पिट कोळशा मध्ये कार्बन सर्वात                  कमी प्रमाणात असते.

******