1. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जन शिलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
2. या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
3. सक्रिय व्हा!! जिम्मेदारी घ्या !! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात.
4.आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकदिची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात.
5. समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.
6. तुमच्या नोकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.
★★★★★
- यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशाच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
- “प्रयत्न असे करा की हरता हरता कधी जिंकलात हे तुम्हालाही कळणार नाही.”
- “चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्ध सार असते”.
