१).  सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर – दक्षिण असा पसरलेला आहे. येथे उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडे वाहत जातात तसेच सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर यांचा ही जलविभाजक आहे.

२).  महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यात गोदावरी, कृष्ण, भीमा, पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. या नद्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून  वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात.

३).  गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिची महाराष्ट्रातील लांबी ६६८ की. मी. आहे व ती सर्वात जास्त जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे.

४).  संगमनेरा व नेवासा ही ठिकाणे प्रवरा नदीच्या काठावर वसली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहीली.

५).  गोदावरी नदीवर गंगापूर (नाशिक)  हे देशातील पहिले मातीचे धरण आहे.

६). जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात.

७). उजनी धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असे म्हणतात.

८).  गोदावरीला दक्षिणेकडील गंगा असे म्हणतात.

९). भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातून वाहते.

१०). मुळा – नीरा यांचा संगम पुणे येथे होतो.  या नद्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमेला मिळतो.

११).  भीमा – नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यात नीरा – नरसिंगपूर येथे झाला आहे.

१२). महादेव डोंगरांनी भीमा व कृष्णा नद्यांचे पात्र वेगळे झालेले आहे.

१३). सरस्वती ही लृप्त नदी मनाली जाते.

१४). कृष्णा नदी ही सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते.

१५). कृष्णा व कोयना यांचा संगम कऱ्हाड येथे होतो त्यास प्रतिसंगम असे म्हणतात.(यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ)

१६). कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी नगर असे म्हणतात.

१७). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.

१८).  वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.

१९). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.

२०). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.

२१). वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.

२२). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.

२३). तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ती सर्वात लहान पश्चिम वाहिनी नदी आहे.

२४).  उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. (१३० की. मी)

२५).  वैतरणा नदीवर मोडकसागर प्रकल्प आहे.

२६).  वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे.

२७). अंबी ही मुद्रा नदीची उपनदी आहे.

२८). महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)

२९) महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा – रत्नागिरी

३०).  भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला राज्य – गुजरात

******

 

 

  • Related Posts

    1. ही सेवा भारताच्या करपात्र प्रदेशात प्रदान करण्यात आली होती किंवा प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते.

    2. ही एक अशी सेवा आहे जी एका व्यक्तीने/संस्थेद्वारे दुसर्‍याला प्रदान केली जाईल किंवा प्रदान करण्याचे वचन दिलेले असते.

    3. ही सेवा नकारात्मक यादी शी संबंधित नाही किंवा यादीतून सूट वगळलेल्या विशेष सेवा पैकी एक आहे.

    सेवा कराचा दर किती आहे

    १).  सेवा कराची गणना वैयक्तिक सेवा प्रदात्यां साठी रोख आधारावर आणि कंपन्यांसाठी जमा आधारावर केली जाते. प्रदान केलेल्या सेवांचे वार्षिक मूल्य १० लाखांपेक्षा जास्त असेल तेव्हा ते देय आहे.

    २). सेवा कराचा दर बदलू शकतो. कर दर निश्चित करण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाची असते आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुधारित दराची घोषणा केली जाते.

    ३). देशातील नवीनतम सेवा कर दर १५% आहे, ज्यात ०.५%’कृषी कल्याण’ उप कर आणि ०.५ % ‘स्वच्छ भारत’ उप कर समाविष्ट आहे. हा दर २०१५ मध्ये १२.३६% वरून १४% आणि २०१६ मध्ये १५% पर्यंत वाढला.

    ४). सेवांच्या तरतुदि पावतिच्या विरूद्ध देय किंवा प्राप्त केलेल्या फी च्या टक्केवारीच्या रूपात कर मोजला जातो, विशिष्ट सूट सह सवलतीची काही उदाहरणे म्हणजे हवाई वाहतूक शुल्लक ६०% सूट, चिट फंड वर ३०% सूट आणि ट्रॅव्हल ऑपरेटर द्वारे ऑफर केलेल्या काही सेवांवर ७०% सूट म्हणून, कराची गणना फक्त उरलेल्या रकमेवर च केली जाते.

     

    ★★★★★

     

    टपलसेवा

    १७६६ –  लॉर्ड क्लाइव्हने टपालव्यवस्थेचा पाया घातला.

    १८३७ –  आखिल भारतीय पोस्ट सेवा सुरू.

    १८५२ –  देशातील पहिले पोस्टचे तिकीट कराची येथे वितरित.

    १८५४ – पोस्ट ऑफिस कायदा संमत.

    १८७४ – जगातील टपाल संघटनेची स्थापना – बर्न (स्विझरलँड)

    १८८० – पोस्ट खात्यामार्फत मनीऑर्डर सेवा सुरू.

    १८९८ – भारतीय टपाल कार्यक्रम अधिनियम संमत.

    १९७२ – देशात पिनकोड पद्धती सुरू.

    १९८६ – देशात स्पीड पोस्ट सेवा सुरू.

    २००२ – महाईत पोस्ट कार्ड सेवा सुरू.

    २००४ – ई – पोस्ट  सेवा सुरू.

    तारसेवा

    १८४४ – जगातील पहिली तारसेवा – वॉशिंग्टन ते बल्हिमोर या ठिकाणी सुरू झाली.

    १८५१ – भारतातील पहिली तारसेवा – कोलकता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू झाली.

    २०१३ – तारसेवा बंद करण्यात आली आहे.

    दूरध्वनी सेवा

    १८७५ – टेलिफोनचा शोध – अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावला.

    १८८१ – कलकत्ता येथे भारतातील पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली.

    १८८२ मुंबई येथे देशातील पहिले दूरध्वनी केंद्र सुरू झाले.

    १९४३ – दूरध्वनी सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

    १९६० – देशात एस. टी. डी. सेवा सुरू करण्यात आली.

    २००० – BSNL ची स्थापना.

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *