१).  भारतातील पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर, दक्षिण भारतातील सर्वात उंच बिंदू आणि हिमालय काराकोरम प्रणालीच्या बाहेरील भारतातील सर्वांत बिंदू ……..आहे.

उत्तर:  अनामुडी (केरळ)

२).  भारतातील सर्वात जास्त कोळसा उत्पादक राज्य कोणते दोन आहेत?

उत्तर:  झारखंड आणि छत्तीसगड 

३).  भारतातील कोणते राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते?

उत्तर:  उत्तराखंड

४).  भारतातील कोणत्या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी विभेदक तापाची संकल्पना प्रामुख्याने देण्यात आली होती?

उत्तर:  मान्सून

५).  तालचर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:   ओडिशा

६).  भारतातील कॉफी उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?

उत्तर:  कर्नाटक 

७).  भारतातील पशुधनाच्या एक तृतीयांश लोकसंख्या कोणत्या राज्याच्या गटात आहे?

उत्तर:  मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेश 

८).  जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर:  नाईल नदी

९).  जगातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?

उत्तर:  कॅस्पियन समुद्र 

१०).  जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे?

उत्तर:  भारत

११).  जगातील सर्वात मोठी पाणलोट क्षेत्र असलेली नदी कोणती आहे?

उत्तर:  व्होल्गा नदी

१२).  जगातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे?

उत्तर:  मेक्सिकोची खाडी

१३). भारताच्या हवामानाचे वर्णन करण्यासाठी वापरलेला सामान्य शब्द कोणता आहे?

उत्तर:  उष्णकटिबंधीय मान्सून 

१४).  ईशान्येकडील व्यापारी वाटे कोणत्या ऋतूत भारतात प्रभावी असतात?

उत्तर:  हिवाळा

१५).  भारत आपली सीमा अफगाणिस्ताण आणि पाकिस्तान सोबत कोणत्या दिशेने सामायिक करतो?

उत्तर:  वायव्य

१६).  भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे?

उत्तर:  राजस्थान 

१७).  अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र धूनीचे नाव काय आहे?

उत्तर:  मलाक्का सामुद्रधुनी 

१८).  पृथ्वीच्या पृष्ठ भागाच्या सर्वात जवळचा थर कोणता आहे ज्यामध्ये ऋतू उद्भवतात?

उत्तर:  तपांबर 

१९).  कळ्या मृदे साठी सर्वात योग्य नगदी पीक कोणते आहे? 

उत्तर:  कापूस

२०).  पूर मैदाने किंवा खोऱ्यामध्ये जलोळ साठे म्हणून आढळणारी धातू खनिजे कोणत्या नावाने ओळखली जातात?

उत्तर:  प्लेसर ठेवी

२१).  असे कोणते खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहे? ज्यांनी १९५८ मध्ये प्रथम सौर वाऱ्याचा अस्तित्वाचा सिद्धांत मांडला, ते पहिले जिवंत व्यक्ती ठरले  ज्यांच्या नावावर नासाने अंतराळ हे नाव दिले.

उत्तर:  युजिन पार्कर

२२).  जमीन आणि समुद्र यांच्यातील सुमारेषेला काय म्हणतात?

उत्तर:  पूळंण 

२३).  ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारी कारणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? 

उत्तर:  ऊस, कापूस, ताग,नीळ, तंबाखू व अफू 

२४).  जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कमीत कमी फायदा झालेले क्षेत्र कोणते आहे?

उत्तर:  कृषी क्षेत्र

२५).  भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त अन्न धान्य उत्पादक आहे?

उत्तर:  उत्तरप्रदेश 

२६).  शेती बदलण्याचे दुसरे नाव काय आहे?

उत्तर:  

झूम

२७).  लोकसंख्या शास्त्रीय लाभांशासाठी कोणती वय रचना महत्त्वाची आहे?

उत्तर:  ०१४ आणि ६० आणि त्या वरील

२८).  लोकसंख्येच्या वितरणावर परिमाण घटक कोणते आहेत?

उत्तर:  हवामान, माती, स्थलरूप व पाणी

२९).  २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष आणि महिला साक्षरतेच्या दरात काय फरक आहे?

उत्तर:  १६.६८ टक्के 

३०).  २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे?

उत्तर:  हरियाणा

३१).  जर एखाद्या व्यक्तीने जनगणनेच्या आधीच्या वर्षात ………महिन्या पेक्षा कमी काम केले असेल तर ती अल्प रोजगारात असल्याचे म्हटले आहे?

उत्तर:  ६

३२).  औद्योगिक दृष्ट्या विकसित शहरी केंद्र सामान्य कशाने वेढलेली असतात?

उत्तर:  शेतीप्रधान आणि ग्रामीण भाग

३३).  बँकांना बँकर म्हणून …….हे शेवटच्या उपायचे सावकार म्हणून देखील कार्य करते?

उत्तर:  भारतीय रिझर्व्ह बँक 

३४).  नागरी केंद्राद्वारे देऊ केलेल्या फायद्याचा वापर करण्यासाठी एकत्र येण्याचा कल असलेल्या उद्योगांचा समूह कोणता आहे? त्याला काय म्हणून ओळखले जाते?

उत्तर:  समूहा अर्थव्यवस्था 

३५).  जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?

उत्तर:  व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क

३६).  भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासाच्या संदर्भात कोणते वर्ष महान विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?

उत्तर: १९२१

३७). कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही?

उत्तर:  सिक्किम 

३८).  कोणते पीक खरीब पिकांचे उदाहरण आहे?

उत्तर:  कापूस

३९).  श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?

उत्तर:  कृष्ण नदी

४०).  २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

उत्तर:  सिक्किम 

४१).  दीर्घ मुदतीच्या कर्जावर RBI किती व्याजदर आकारते?

उत्तर:  बँकदर

४२).   सरकारच्या अलीकडच्या GST सुधारणा अंतर्गत कोणत्या दोन दुग्धजन्य पदार्थांना GST मधून पूर्णपणे वगळले आहे?

उत्तर:  दूध आणि पनीर

४३).   कोणत्या खताच्या इनपुटवर GST १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे?

उत्तर:   अमोनिया, सल्फ्युरिक,आम्ल, नायट्रिक आम्ल

४४).  केंद सरकारच्या अंदाजानुसार २०२३,२४ च्या उपभोग डेटावर आधारित GST २.० सुधारण्याचे निव्वळ आर्थिक परिणाम काय आहेत?

उत्तर:  ४८,००० कोटी 

४५).  सुवर्ण क्रांती चा संबंध कशाची आहे?

उत्तर:   फलोत्पादन आणि मध

४६).  डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते?

उत्तर:   प्राथमिक विभाग

४७).  कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रथापित करण्याचे प्राथमिक उदिष्ट होते?

उत्तर:  तिसरी पंचवार्षिक योजना 

४८).  पहिल्या पंचवार्षिक योजनेच लक्ष कशावर केंदीत होते?

उत्तर:   कृषी क्षेत्र

४९).   महात्मा गांधीं नवीन २० रुपयाच्या नोटांच्या मागील बाजूस कोणती प्रतिमा आहे?

उत्तर:   एलोरा लेणी

५०).   नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?

उत्तर:   १९५० साली

५१).  महाराष्ट्रात स्थित भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे?

उत्तर:  कोयना जलविद्युत प्रकल्प 

५२).   महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?

उत्तर:   संजय गांधी राष्टीय उद्यान

५३).  महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील आढळले जाते?

उत्तर:   राधा नागरी वन्यजीव अभयारण्य 

५४).  भारतीय राज्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?

उत्तर:  तिसरा

५५).  महाराष्ट्रातील सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

उत्तर:  रायगड

५६).  कोणत्या नदीला ट्रान्स हिमालय नदी असे संबोधले जाते?

उत्तर:  सतलज 

५७).  चांदोली राष्टीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:   महाराष्ट्र 

५८).  नामेरी व्याग्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  आसाम

५९).  पर्यावरण आणि वन मंत्रालयाने कोणते भारतातील पहिले सागरी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले?

उत्तर:  कच्छेचे आखात 

६०).  रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  राज्यस्थान

६१).  केबुल लामजाओ नॅशनल पार्क कोणत्या सरोवरावर आहे?

उत्तर:  लोकतक सरोवर 

६२).  पृथ्वीला स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?

उत्तर:  २३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद 

६३).  सुदान देश कोणत्या खंडात आहे?

उत्तर:   आफ्रिका

६४).  असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाहीत?

उत्तर:   स्विझरलँड 

६५).  जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

उत्तर:  प्रशांत महासागर

६६).  भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर:   गंगा नदी 

६७).  कोणत्या देशाला “सूर्योदयाची भूमी” असे संबोधले जाते?

उत्तर:  जपान

६९).  भूमध्य रेषा सर्वाधिक वेळा कोणत्या खंडातून जातात?

उत्तर:  आफ्रिका

७०).  स्वातंत्र्यापूर्वी भारताचे लोकसंख्या शास्त्रीय प्रोफाइल वसाहतीच्या नियमामुळे झालेल्या सामायिक आर्थिक मागासलेपणाचे प्रतिबिंब करते, स्वातंत्र्य पूर्वीचा आरोग्यसेवा आणि साक्षरता आकडेवाडीचे सर्वोत्तम वर्णन करतो?

उत्तर:  उच्च जन्मदर आणि मृत्यूदरांसह कमी आयुर्मान 

७१). २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?

उत्तर:   पुद्दुचेरी 

७३).  भारताच्या लोकसंख्या च्या वाढीचा दर कधी पासून घसरत आहे?

उत्तर:  १९८१

७४).  स्थलांतराचा मूलभूत घटक कोणता आहे?

उत्तर:  जीवनाची सुरक्षा

७५).  जनसंख्यीय लाभांश म्हणजे काय?

उत्तर:  १५ ते ५९ वर्ष वयोगटातील कार्यशील लोकसंख्या

७६).  लोकसंख्या शास्त्र जनक कोणास म्हटले जाते?

उत्तर:  कार्ल मार्क्स 

७७).  पहिली जनगणना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर:  लॉर्ड मेयो 

 

७८).  २०११ च्या जणगणनेनुसार कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?

उत्तर:  मिझोराम 

७९).  कोणते वर्ष लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?

उत्तर:  १९२१

८०).  २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त महानगरे कोणत्या राज्यात आहेत?

उत्तर:  उत्तर प्रदेश 

*****समाप्त*****

 

 

Related Posts


मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 89 जागांसाठी भरती./Bombay High Court District Judge Recruitment

ial of the High Court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *