१).  इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणून कोणास ओळखले जाते?

उत्तर:  हैदराबादचा निजाम 

२).  भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येते प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?

उत्तर:  नाना पाटील

३). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?

उत्तर: लोकमान्य टिळक

४). शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?

उत्तर:  सोळाव्या 

५). प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?

उत्तर:  श्रीरंगपट्टन 

६). १९४२ च्या चाले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील  कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?

उत्तर:  मुंबई

७). आर्याचे मूळ वस्तीस्थान “मध्य आशिया” हे होय ह्या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?

उत्तर:  मॅक्समुलर 

८). तानाजी मालसुरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता?

उत्तर:  कोंढाणा

९). स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

उत्तर:  बहिर्जी नाईक

१०). छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती?

उत्तर:  प्रतापगडच्या पायथ्याशी 

११). मुघल राजवटी मध्ये जिंदा पीर म्हणून कोणाला ओळखले जात होते?

उत्तर:  औरंगजेब 

१२). शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते?

उत्तर: पहिले

१३). १९३० च्या मुस्लिमलिगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्राची स्थापना मांडली?

उत्तर:  अलाहाबाद

१४). महात्मा फुले यांनी कोणत्या आयोग समोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?

उत्तर: हंटर आयोग

१५). भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते होय?

उत्तर: समाचार दर्पण

१६). शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले?

उत्तर: गागाभट्ट

१७). न्यू इंडिया वर्तमान पत्र कोणत्या देशा मध्ये सुरू झाले? 

उत्तर: इंग्लंड 

१८). भारतीय वैज्ञानिक  अभ्यास परिषेदची स्थापना कोठे करण्यात आली?

उत्तर: कलकत्ता

१९). महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना”  स्थापन झाली होती?

उत्तर: सातारा

२०). कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमील मालक बनले?

उत्तर:  रयतवारी

२१). इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोहसान दिले नाही?

उत्तर: भात व गहू

२२). चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर:  जयप्रकाश नारायण

२३). १९०५ मध्ये इंग्लड येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा 

२४). कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले?

उत्तर: १६७४

२५). १८२९ साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नरचे जनरलचे नाव काय होते?

उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिक 

२६). बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

उत्तर:  लॉर्ड कर्जन 

२७). इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला?

उत्तर: राष्ट्रकुट 

२८). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनियांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म साकारले?

उत्तर: १४ ऑगस्ट १९५६

२९). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय होते?

उत्तर: भोसले

३०). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?

उत्तर: लोकमान्य टिळक

३१). भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले?

उत्तर: सप्टेंबर १९४६

३२). सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी कोणत्या तैनेचा करार केला?

उत्तर: दुसरा बाजीराव

३३). सन १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

उत्तर: सदाशिव निळकंठ जोशी

३४). दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती?

उत्तर: मंदिर प्रवेश

३५). महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? 

उत्तर: बॉम्बे असोशियन 

३६). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते?

उत्तर: छत्रपती संभाजी राजे

३७). गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे?

उत्तर: वारासनी 

३८). महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?

उत्तर: प्रतिष्ठान 

३९). १८२५ मधील उत्तर प्रदेशातील काकोरी काठाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती?

उत्तर:  हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन 

४०). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर: स्वामी विवेकानंद 

४१). पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?

उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर 

४२). स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचे उल्लेख केले जाते?

उत्तर: मादाम भिकाजी कामा

४३). झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर: दामोदराव 

४४). सन १९०८ मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे सेवासदन स्थापना कोणी केली होती?

उत्तर: बेहरामजी मलबारी

४५). अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टर ची हत्या केली, जॅक्सन त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?

उत्तर: नाशिक

४५). पहिले वयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड झाली?

उत्तर: आचार्य विनोबा भावे 

४६). सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली?

उत्तर: लॉर्ड हार्डिंग पहिला 

४७). डोंगरीचे तुरुंगातील आमचे “१०१ दिवस” स्वानुभापर हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर: गोपाल गणेश आगरकर 

४८). उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?

उत्तर: भिवरी 

४९). १९०७ च्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर: राजबिहारी घोष 

५०). ताराबाई मोडक यांनी आदिवासी साठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?

उत्तर: ठाणे

५१). रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?

उत्तर: स्वामी विवेकानंद 

५२). नेपोलियन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जात होते?

उत्तर: समुद्र गुप्त

५३). मराठवाडा मुक्ती संग्राम दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: १७ सप्टेंबर 

५४). “महाराष्ट्र दर्शन” या ग्रंथाचे लेखक कोण होते?

उत्तर:  गं.भा सरदार 

५५).  घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते?

उत्तर: भास्करराव जाधव 

५६). द हाय कास्ट हिंदू वूमन हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर: पंडित रमाबाई 

५७). रॅड चा वध करणारी चाफेकर बंधू यांची नावे काय होती?

उत्तर: दामोदर व बालकृष्ण

५८). कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?

उत्तर: १८९५ 

५९). भूदान चळवळ कोणी सुरू केली होती?

उत्तर: विनोबा भावे 

६०). वीर बाजीप्रभु यांचे जन्म स्थान कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर: भोर

६१). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

उत्तर: रायगड

६२). भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांची दुभती गाय होती, असे कोणी म्हटले होते?

उत्तर: दादाभाई नौरोजी 

६३). “इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला? 

उत्तर: रोमेश चंद्र दत्त

६४). द इंडियन सोशोलॉजिष्ट ही व्रत पत्र कोणी सुरू केले?

उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा 

६५). ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

उत्तर: एडन 

६६). १८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?

उत्तर: वी. दा. सावरकर 

६७). मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?

उत्तर: फ्लोरा फाऊंटन 

६८). महाराष्ट्र केसरी ह्या वृत्त पत्राचे संस्थापक तत्व कोणाकडे जाते?

उत्तर: डॉ. पंजाबराव देशमुख 

६९). अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रूपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, असे विविध फंड चालू करण्यामागे कोणत्या समाजसुधारकांचा मोठा हात होता?

उत्तर: महर्षी वी. रा. शिंदे 

७०). राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह चालू केले?

उत्तर: मिस क्लार्क वसतिगृह 

७१). राजश्री शाहू महाराज यांनी कोणत्या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?

उत्तर: निपाणी 

७२). मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोणी पाहिले खलिफा बनले होते?

उत्तर: अबू बर्क 

७३). भारतातील राष्ट्र ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो?

उत्तर: माती आणि समृद्धीश्री संबंधी 

७४). आंध्र प्रदेशातील महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या?

उत्तर: दुर्गाबाई देशमुख

७५). भारतातील सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जरी करणारे पहिले राजे कोण होते?

उत्तर: कुशान 

७६). दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली?

उत्तर: रॉबर्ट क्लाइव्ह 

७७). कोणाच्या शासन काळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्ण काळ म्हणतात?

उत्तर: शहाजहान 

७८). बुद्धाच्या जीवनातील कोणता भाग घोड्याचे प्रतीक आहे?

उत्तर: त्याग

७९). कोणता वेद कर्म कांडाशी संबंधित वेद म्हणून ओळखला जातो?

उत्तर: यजुवेर्द 

८०). हद्दपा कालीन स्थळी कोणत्या घोड्याचे खुणा सापडल्या आहेत?

उत्तर: सुरकोतडा

****समाप्त****

 

 

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *